Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे उद्या विशेष विमानाने महाराष्ट्रात येणार !
शासनाने ही ऐतिहासिक वाघनखे कायमस्वरूपी भारतात रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
शासनाने ही ऐतिहासिक वाघनखे कायमस्वरूपी भारतात रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
आषाढी एकादशीनिमित्त येथील वातावरण भक्तीमय झाले होते. ‘विठ्ठला, माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकर्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
जेथे मुसलमान मोहरम साजरा करत आहेत आणि मिरवणुका काढत आहेत, तेथे काही ठिकाणी हिंदूंवर आक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून तरी हिंदू शहाणे होतील का ?
अफगाणिस्तानसारख्या इस्लामी देशामध्ये मुसलमानांनी काहीही हिंसक कृत्य न करताही तेथे मोहरमवर निर्बंध आणले जातात, तर भारतात मोहरमच्या मिरवणुकींत हिंसाचार होऊनही त्यावर निर्बंध आणले जात नाहीत !
या वयातही असे कृत्य करणार्या वासनांधांची मानसिकता किती विकृत आहे, हे यावरून लक्षात येते ! अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशांना भर चौकात फाशी देण्याची मागणी कुणी केली, तर त्यात चूक ते काय ?
हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यावर जागे झालेले प्रशासन काय कामाचे ? भारतात पोलीस आणि प्रशासन यांनी हिंदूंना वार्यावर सोडले आहे. त्यामुळे भविष्यात हिंदूंवर काही संकट ओढवले, तर पोलीस अन् प्रशासन यांच्यावर अवलंबून रहाणे, हे हास्यास्पद ठरेल !
विधानसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर उद्योग, कारखाने आणि अन्य आस्थापने, यांंमध्ये स्थानिकांना आरक्षण देणे बंधनकारक असणार आहे.
अल्पवयीन मुलांपर्यंत पॉर्न व्हिडिओ पोचतात, हे त्यांच्या पालकांना, तसेच समाजाला लज्जास्पद !
मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश