संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?

भारतातील लोकसंख्या नियंत्रित करणे किंवा वाढ होऊ न देणे, यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

लोकसभा निकाल : इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे…!

लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद यांची शिकवण १. प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. २. मत्सर आणि अहंकार यांचा … Read more

गुरूंचे महत्त्व

आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला सिद्ध आहे. ‘त्यांना देह नसला, तरी ते नाहीत’, असे समजू नका.

काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा ! 

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मंगळुरूमधील शाळांच्या मैदानांचा वापर अशैक्षणिक कारणांसाठी न करण्याचा आदेश दिल्यानंतर शाळा व्यवस्थापन मंडळाने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसाठी शाळांची मैदाने देण्यास नकार दिला आहे.

राष्ट्रवाद हाच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यासाठी प्राण !

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ‘श्रीराम हरले’, असे सांगितले जाते. हे सांगण्यामागे ‘हिंदूंची श्रीरामांवरील श्रद्धा डळमळीत व्हावी’, हा मुख्य हेतू आहे.

देवाप्रती भाव असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. आनंदी प्रकाश सुतार (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. आनंदी प्रकाश सुतार ही या पिढीतील एक आहे !

ज्योती देवरे यांची खेडच्या तहसीलदारपदी नियुक्ती

जिल्हा गौणखनिज भरारी पथक प्रमुख पदावर कार्यरत असतांना वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार तथा वडीवळे प्रकल्पाच्या साहाय्यक पुनर्वसन अधिकारी ज्योती देवरे यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संत अनगोळ (बेळगाव) येथील पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.

अध्यात्मप्रचाराच्या सेवेला सर्वतोपरी साहाय्य करणारे महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील  कै. वामन रामचंद्र आगरकर (वय ८३ वर्षे ) !

‘महाबळेश्वर येथे प्रचाराला आरंभ केल्यानंतर माझा त्यांच्याशी पहिला संपर्क  झाला. त्याच वेळी त्यांनी मला सनातनला संपूर्णपणे  सहकार्य  करण्याचे वचन दिले.