Amethi Muslims : भारतात रहायचे असेल, तर ‘हुसेन’ म्हणावेच लागेल ! – मुसलमानांनी दिल्या घोषणा !

अमेठीमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे याविरोधात काँग्रेसने एकही शब्द काढलेला नाही. यातून काँग्रेस कुणामुळे निवडून येत आहे, हे लक्षात येते !

रायगड जिल्हा अतीवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज !

जिल्ह्यात अंबा आणि कुंडलिका नदीची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. अतीमुसळधार पावसाची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. जुलै अखेरपर्यंत अतीवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

पनवेल आणि खारघर परिसरात कोयता बनियन टोळी सक्रीय !

खारघर वसाहतीलगत असणार्‍या पेठ गावात १० जुलै या दिवशी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियनधारी टोळीतील चौघे जण फिरतांना सीसीटीव्हीमध्ये दिसले. या दिवशी त्यांनी अनेक घरांत चोर्‍या केल्या.

मौजे शिळ (जिल्हा ठाणे) येथे महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिची हत्या !

महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी नीतीमान प्रजा हवी. नीतीमान प्रजा निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रातच हे शक्य होईल !

पुणे येथे सराईत गुन्हेगार धर्मांधाला अटक !

कर्वे रस्त्यावरील बंगल्यातील खिडकीचे गज वाकवून घरातील १३ लाख ८४ सहस्र रुपयांचे सोने आणि हिरे यांचे दागिने चोरून नेले होते. ही घटना नुकतीच उघडकीस आली.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महापालिकेची नोटीस !

बाणेर परिसरातील ‘नॅशनल हाऊसिंग सोसायटी’मधील प्लॉट क्र. ११२ मधील ‘रो-हाऊस’मध्ये वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पदपथावर (फूटपाथवर) ३ फूट रुंद, २ फूट उंच आणि ६० फूट लांबीचे विनाअनुमती बांधकाम केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा दबाव ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे यांची १३ जुलै या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता फेरी पार पडली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

धर्मद्रोह्यांमुळे भारत बलहीन झाला !

‘धर्मद्रोही हे देशद्रोही आहेत; कारण धर्मामुळेच देशात सामर्थ्य येते. याचे उदाहरण म्हणजे जगातील सर्व देशांना काळजी करायला लावणारे इस्लामी देश. याउलट धर्मद्रोह्यांमुळे देश बलहीन होतो, उदा. भारत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरीची वाढती समस्या जाणा !

झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र बांगलादेशी घुसखोरांनी रचले आहे. या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.