संपादकीय : फिनलँडचा सीमाबंदी कायदा !

भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची समस्या सोडवण्यासाठी कठोर कायदा करून प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

सत्याचे अनुसरण करण्याचे महत्त्व !

सत्य हे असत्याहून अनंतपटींनी प्रभावशाली आहे. चांगुलपणा हा वाईटपणाहून अनंतपटींने प्रभावशाली आहे. जर सत्य आणि चांगुलपणा ही दोन्ही तुमच्या ठायी असतील, तर ती केवळ आपल्या प्रभावानेच आपला मार्ग सिद्ध करून घेतील.

संसदेत, विधानसभेत मुसलमान कुराणातील आयते म्हणत असतील, तर हिंदूंनी त्यांच्या कुलदेवाची शपथ घेतली, तर चालेल का ? व्यष्टीसाठी कुलदेवाची आणि राष्ट्रासाठी राष्ट्राची शपथ घ्यायला नको का ?

‘झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. शपथविधी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह ११ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

विवाहसंस्था जपा !

एका वर्तमानपत्रात विवाहविषयक विज्ञापने वाचनात आली. विवाह इच्छुकांच्या संदर्भातील आवश्यक माहिती दिल्यावर खाली ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे)ही चालेल’, अशी टीप देण्यात आली होती !

खोटा ‘प्रथमदर्शी माहिती अहवाल’ (एफ्.आय.आर्.) रहित करता येतो !

‘कुणाच्या तरी घरात नातेवाइकांमध्ये सुनेने नवरा, सासू, सासरे, दीर, नणंद  यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. त्यामुळे सर्वजण फौजदारी जाचात अडकले आहेत, तसेच त्यांना अटक होऊन त्यांच्या विरुद्ध खटला चालवला जात आहे’…

‘अग्नीपथ’ : विशाल दृष्टीकोन ठेवून चालू केलेली परिवर्तनकारी योजना !

१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘काय आहे अग्नीपथ योजना ? आणि योजनेतील अग्नीविरांना कोणते लाभ मिळणार आहेत ? अन् ‘अग्नीपथ’ योजनेविषयी केली जाणारी टीका आणि त्यावरील खंडण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

‘अभ्यासू वृत्ती आणि गुरुकार्याची तळमळ’ या गुणांच्या जोरावर परिणामकारक अध्यात्मप्रसार करणारे श्री. यशवंत कणगलेकर (वय ७४ वर्षे) !

श्री. यशवंत कणगलेकर ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके, तसेच ‘सनातन पंचांग’ यांसाठी विज्ञापने मिळवण्याच्या दृष्टीने जिज्ञासूंना संपर्क करण्यासाठी वर्ष २००२ मध्ये चेन्नई येथे गेले होते. जिज्ञासूंना संपर्क करतांना संत आणि साधक यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

गुरुकृपा आणि नामजपादी उपाय यांद्वारे स्वतःच्या शारीरिक त्रासांवर मात करणार्‍या सनातन आश्रम, देवद (पनवेल) येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. जयश्री साळोखे (वय ४२ वर्षे) !

सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय दिले आहेत…

प्रेमळ आणि धर्माचरण करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. प्रणवी (वय १० वर्षे) !

आषाढ शुक्ल नवमी (१५.७.२०२४) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. प्रणवी हिचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

एकदा धरलेला हात परमकृपाळू गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) कधीही सोडत नाहीत, याची चेन्नई येथील श्रीमती गीतालक्ष्मी यांनी घेतलेली अनुभूती !

नामजप करतांना ईश्वरी शक्ती जाणवून देहाभोवती संरक्षककवच सिद्ध होत असल्याचे जाणवणे