फलक प्रसिद्धीकरता

झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र बांगलादेशी घुसखोरांनी रचले आहे. या समस्येची दाहकता अधिक असल्याने या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/812924.html
भारतात हिंदु पोलीसही असुरक्षित !
‘कॉर्पाेरेट जिहाद’ला रोखा !
भारतातील कायद्याची स्थिती जाणा !
भारतात मुसलमान नाही, हिंदु असुरक्षित !
अशी मागणी करणार्यांना भारतातून हाकला !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !