झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरीची वाढती समस्या जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

प्रतिकात्मक छायाचित्र

झारखंडला ‘छोटा बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र बांगलादेशी घुसखोरांनी रचले आहे. या समस्येची दाहकता अधिक असल्याने या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/812924.html