गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक

एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !     

महाराष्ट्रात मराठीला विरोध करणारे काँग्रेसवाले आता गप्प का ?

‘कर्नाटकमध्ये रहाणार्‍या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा राज्यात बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तेथील नागरिकांना केले.

संपादकीय : खलिस्तानी धर्मांधता !

योगविरोधी भूमिका घेणारी ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ खलिस्तानी मानसिकता जोपासत नाही का ?

समाधान केव्हा मिळते ?

‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांतील कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या बाबत चे निवेदन सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आलेले आहे.

हिंदूंनो, लढाऊ वृत्ती जोपासा !

हिंदु त्यांची लढाऊ वृत्ती विसरले आहेत. भगवान परशुराम यांनी २१ वेळा पृथ्वी निशस्त्र केली होती, याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती आता जागृत करण्याची वेळ आली आहे.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

सिंधू नदीपासून सागरपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण  भूभागावर रहाणारे जे लोक या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत असतील, ते हिंदु होत.

भारताला जागतिक कीर्ती प्राप्त करण्याच्या दिशेने नालंदा विद्यापिठाची वाटचाल !

शेवटी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात या प्रकल्पावर खर्‍या अर्थाने काम चालू झाले. जागतिक कीर्ती प्राप्त करून गतवैभवाला पोचण्याच्या दिशेने नालंदाची वाटचाल आता चालू झाली आहे.

हिंदु राष्ट्रासाठीच्या जनचळवळीला मूर्तरूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन !

अधिवेशनाने वैचारिक, संवैधानिक, तसेच कृतीच्या स्तरावर केलेल्या हिंदु राष्ट्राच्या बीजारोपणाचा वाटा आहे. संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा यांमुळे हे अधिवेशन यशस्वी होत आहे.’

केंद्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता !

आज हिंदु मुलींना मारले जाते आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी एकही आवाज उठत नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ! आपण सरकारकडे किमान एक कायदा करण्याची मागणी करू शकतो.