स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्‍ट्र दर्शन आणि दूरदर्शीपणा !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्‍व’ हे पुस्‍तक लिहिले, त्‍याला वर्ष २०२३ मध्‍ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्‍यांच्‍या मनात हिंदु राष्‍ट्राच्‍या संकल्‍पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निकालपत्राचे विश्लेषण !

या खटल्यात संशयाचा लाभ अंदुरे आणि कळसकर यांना देण्याऐवजी तो साक्षीदार अन् सरकारी पक्षाला (फिर्यादीला) देण्यात आला, हे दुर्दैवी आहे.

हिंदूंच्या नाशासाठी आणि मुसलमानांच्या लाभासाठी कायद्यांचा वापर !

मुसलमान समाजाला कितीही विवाह करण्यास मोकळीक मिळाली. परिणामतः ‘हम पाँच हमारे पच्चीस’ या धोरणाचा अवलंब करून मुसलमानांना त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी रान मोकळे मिळाले.

कथित ‘हिंदु आतंकवादा’च्या षड्यंत्रात गोवण्यात आलेले झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘सीबीआय’ आणि दाभोलकर कुटुंब यांनी एकत्रितपणे हा खटला चालवला आहे. दाभोलकर कुटुंबियांचा अधिवक्ताही सरकारी अधिवक्त्याच्या बाजूला बसून खटला चालवत होता.

सद़्‍गुरूंनी कूर्मदृष्‍टीने शिष्‍याची जोपासना करणे

केवळ आधाराचा हात देऊन साधनेतून निर्माण होणार्‍या आघातांना स्‍वतः तोंड देण्‍यास समर्थ अशी सबलता शिष्‍याच्‍या ठिकाणी सद़्‍गुरु निर्माण करतात.

गोवा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे उघडकीस

मांद्रे पोलिसांनी ‘अन्याय रहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने कारवाई करून एक आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.

शुद्धलेखनाच्या चुका टाळल्याने लिखाणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सोन्याचे भाव सातत्याने का वाढत असतात ?        

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असली, तरी गत १० वर्षांत त्यात पुष्कळ वाढ झाली आहे. याचा मागोवा घेणारा लेख.

कामाचा कालावधी वाढवूनही करूळ घाटाचे काम अपूर्ण

कोल्हापूर गगनबावडामार्गे वैभववाडीला जोडणार्‍या करूळ घाटाच्या दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत केवळ ५० टक्के काम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घाटाची पहाणी करून ‘अपूर्ण कामे १० जूनपर्यंत पूर्ण करा…

तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही गुर्वाज्ञापालन करून सेवा करतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

१९ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘चैतन्य वाहिनी’च्या सेवेचे स्वरूप आणि ती सेवा करतांना झालेले त्रास’ इत्यादी सूत्रे पाहिली. आता या भागात या सेवा करतांना ‘गुरुदेवांची अपार कृपा कशी अनुभवली ?’, ते येथे दिले आहे.