निधीअभावी पुणे येथील ‘केळकर’ संग्रहालयाचा विस्तार रखडला !

निधीअभावी संग्रहालयाचा विस्तार रखडला जाणे लज्जास्पद आहे. आतातरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून संग्रहालयाच्या विस्तारासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा !

देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

शंकराचार्य पीठामध्ये आद्यशंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी स्वामीजी बोलत होते.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५६ लाख रुपयांच्या दुष्काळ निधी अपहार प्रकरणी ३ कर्मचारी निलंबित !

एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे स्थानांतर करण्याचा, तसेच जिल्ह्यातील शाखांची ६ पथकांद्वारे येत्या आठवड्यात पडताळणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’

न्यायालयाचा अवमान करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई व्हावी !

कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये वर्ष २०१० पासून देण्यात आलेली सर्व ओबीसी (इतर मागावर्गीय) प्रमाणपत्रे बेकायदा ठरवली आहेत. ‘उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही’, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

संपादकीय : अदृश्य हातांची करामत !

अनेक गुन्ह्यांना कारणीभूत ठरणार्‍या दारू आणि पब विकृतीवर देशभरात तात्काळ बंदी आणणे आवश्यक !

वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होणे आणि धर्माने आलेली संपत्ती चिरस्थायी असणे

जसे कापसाच्या गोदामाला आग लागल्यावर सर्व कापूस नष्ट होतो, तसेच वाईट मार्गाने आलेली संपत्ती एकाएकी नष्ट होते.

इतकी वर्षे आयकर खाते झोपले होते कि भ्रष्टाचारी होते ?

आगरा येथे आयकर विभागाकडून ‘फूटवेअर’ च्या दुकानावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.