लोकशाहीच्या उत्सवातील गोंधळ !
पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सरकारसह, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी यंदा बराच घाम गाळला. परंतु उन्हाच्या झळा आणि त्यात शासनाचा भोंगळ कारभार यांमुळे अनेकांनी वैतागून मतदान करण्याचे टाळत घरचा रस्ता धरला.