आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर लागू होणार समान नागरी कायदा !

आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.

श्री तुळजापूर देवस्थानाने मंडप आणि पिण्याचे पाणी उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय !  

ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

नोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा झाला; पण पुढे आयकराच्या कारवाईचे काय झाले ? – नागरत्ना, न्यायमूर्ती

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा दैनंदिन आवश्यकतांसाठी नोटा पालटून घ्याव्या लागणार्‍या कामगारांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करा ! यानंतर ९८ टक्के चलन परत आले, मग काळ्या पैशांचे उच्चाटन कुठे झाले ?

रा.स्व. संघाच्या ३ कार्यकर्त्यांची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता !

निपराध असतांना ७ वर्षे कारावासात घालवावी लागण्याला जे उत्तरदायी आहेत, त्यांना शिक्षा का होत नाही ? या निरपराध्यांना यासाठी हानीभरपाई का देण्यात येत नाही ?

Karnataka Cow Smuggling : कडब (कर्नाटक) येथे गो तस्करी करणार्‍या वाहनाच्या धडकेने एका हिंदूचा मृत्यू !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून रस्ता बंद आंदोलन

Patna High Court : जोडीदाराला भूत-पिशाच्च म्हणणे क्रूरतेचे लक्षण नाही ! – पाटणा उच्च न्यायालय

घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करतांना टिप्पणी

Indian Navy Rescued Pakistani : भारताने पाकच्या मासेमारांना सोमालियाच्या समुद्री दरोडेखोरांपासून वाचवले !

मासेमारांनी भारतीय नौदलाचे आभार मानत दिल्या ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा

UK Visas To Indians : नोकरीसाठी येणार्‍या भारतियांना व्हिसा न दिल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल !

ब्रिटनमधील ऋषी सुनक सरकारला उद्योजकांची चेतावणी

Katchatheevu Island Issue : इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ‘कच्चाथीवू’ हे भारतीय बेट भेटस्वरूप दिले !

पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

Visakhapatnam Girl Suicide : विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे लैंगिक छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केली आत्महत्या

महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्‍या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते !