मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

बेंगळुरूसह अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदु देवस्थानाची जागा अवैधरित्या लाटून तिथे अन्य धर्मियांनी पावित्र्य हनन करणारी दुकाने थाटली असल्याचे अनेक ठिकाणी लक्षात आले आहे.

कराड येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची कारवाई !

गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?

औंध (पुणे) जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका दोषी आढळल्याने निलंबित !

औंध जिल्हा रुग्णालयातील २ परिचारिका रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त संक्रमण केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांना निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची नोंद घेत ..

Goa Temple Theft : दुर्भाट येथील श्री साई मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली !

चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हासन (कर्नाटक) येथे १० सहस्र किलो गोमांस जप्त !

काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

परिवहन अधिकार्‍यांनीच तक्रार केलेल्या १८ ‘ॲप्स’च्या विरोधात अद्याप कारवाई नाही !

परिवहन विभागाच्या अनुमतीविना प्रवाशांची अवैध वाहतूक करून सरकारची फसवणूक करणारे १८ ॲप्स आणि संकेतस्थळे यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार…

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून घातक शस्त्रे जप्त !

सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्‍या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्‍न निर्माण होतो !

बदायूंमधील हत्याकांडाच्या घटनेनंतर मुसलमान तरुणीने इस्लामचा त्याग करून स्वीकारला हिंदु धर्म !

सीतापूर जिल्ह्यातील हिना अली नावाच्या २० वर्षीय मुसलमान तरुणीने इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर हिनाने स्वतःचे संगीता असे नाव ठेवले आहे.

Rohingya Infiltrators In Mumbai : भाईंदर येथे घुसखोर रोहिंग्यांची व्यवस्था करणार्‍यांचा शोध घ्यावा !

भाईंदर येथे घुसखोर रोहिंगे सापडणे, हे महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीन धोकादायक आहे !

कल्याण येथे वाहतूक पोलीस कार्यालयात धर्मांधाचा पोलिसांना धमकावून गोंधळ !

पोलिसांना धर्मांध एवढे धमकावतात आणि त्यांच्याशी वाद घालतात. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे अजिबातच भय नाही, हे लक्षात घ्या !