संगीतोपचार !

पाश्‍चात्त्यांनी कितीही पुढची पुढची संशोधने केली, तरी ते अद्यापही परिपूर्ण अशा टप्‍प्‍यापर्यंत जाण्‍यास त्‍यांना अवधी लागेल; परंतु ऋषिमुनींनी लाखो वर्षांपूर्वीच सखोल संशोधन करून ते अखिल मानवजातीसाठी मांडून ठेवले आहे आणि भारतीय पिढ्यांतून ते पुढे आले आहे, त्‍याचा यथायोग्‍य आदर व्‍हायला हवा !

दुसर्‍या पर्यायाचा विचार !

सध्‍या मराठा आरक्षणाचे प्रकरण कळीचे सूत्र बनले आहे. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी त्‍यासाठी देहलीचा दौराही केला; मात्र याविषयी हस्‍तक्षेप करण्‍यास केंद्र सरकारने नकार दिल्‍याने राज्‍य सरकारपुढे आता प्रश्‍न आहे.

या वस्‍तूस्‍थितीविषयी निधर्मीवादी कधी बोलणार ?

चोरी, दरोडे, बलात्‍कार आदी गुन्‍ह्यांमध्‍ये आपण (मुसलमान) पहिल्‍या क्रमांकावर आहोत. कारागृहात जाण्‍यातही आपण पहिल्‍या क्रमांकावर आहोत, असे विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम’ पक्षाचे प्रमुख आणि खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले.

नव्‍या आईला छळणारे अपसमज आणि प्रसुतीनंतर करावयाचे प्रयत्न !

काही मासांपूर्वी बाळंतीण झालेली एक रुग्‍ण माझ्‍या समोर आली होती. अंगावर जुना, पुष्‍कळ ढगळा पोशाख, तेलकट आणि न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्‍याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा, अशी तिची वेशभूषा होती.

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आपल्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

पाकिस्‍तान आणि चीन यांसह भारतातील अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ

अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्‍कृतिक भिन्‍नतेमुळे ‘सोव्‍हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.

वेद, उपनिषदे आणि भारतीय जीवनपद्धत यांविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांचे कौतुकोद़्‍गार !

सध्‍या आपल्‍या जीवनावर पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. आपण आपल्‍या जीवनपद्धतीला पोषक नसलेल्‍या अनेक पाश्‍चात्त्य गोष्‍टी डोळे बंद करून स्‍वीकारल्‍या आहेत.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक रघुनाथ कर्वे (वय ८१ वर्षे) यांच्‍याविषयी सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांचा भाव आणि प्रीती दर्शवणारे काही भावस्‍पर्शी क्षण !

पू. मामांना संपूर्ण दिवस नामजप करणे साध्‍य होते; कारण परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांना पुष्‍कळ शक्‍ती आणि चैतन्‍य देतात.

आनंदी, हसतमुख आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. सुलोचना नेताजी जाधव (वय ७७ वर्षे) !

३१.१०.२०२३ या दिवशी (कै.) सौ. सुलोचना जाधव आजींच्‍या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍यानिमित्त देवद आश्रमातील साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये, तसेच त्‍यांच्‍या निधनाच्‍या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने अनेक सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर (वय ४४ वर्षे !)

प्रणवदादांना कधी कधी काही साधकांचा पाठपुरावा करून सेवा पूर्ण करायला वेळ लागतो. तेव्‍हाही ते ‘त्‍या साधकाला आधार आणि उत्‍साह वाटेल’, असे त्‍याच्‍याशी बोलतात.