बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
‘लोकांच्या मनाचा भंग करून समाज विस्कळीत करणे’, हा अधर्म असून ‘लोकांच्या मनाचे एकीकरण करणे’, हा धर्म आहे.
‘लोकांच्या मनाचा भंग करून समाज विस्कळीत करणे’, हा अधर्म असून ‘लोकांच्या मनाचे एकीकरण करणे’, हा धर्म आहे.
एखाद्या विषयावर चर्चा करत असतांना आम्हा उभयतांमध्ये (पती-पत्नी यांच्यामध्ये) कधीतरी वाद होत असेल, तर वैदेही मध्येच एखादे चांगले सूत्र सांगते.