मराठा आरक्षणास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

मराठा आरक्षणास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

७ सप्‍टेंबर या दिवशी होणार्‍या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा सांगली – मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी जे आंदोलन चालू आहे, त्‍या आंदोलनास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा आहे. ही समस्‍या न्‍यायालयीन मार्गाने आणि सर्वांच्‍या सहकार्याने सुटून त्‍यातून मार्ग निघावा अन् मराठा समाजास आरक्षण मिळावे. अन्‍य समाजाला ज्‍याप्रकारे आरक्षण आहे, त्‍याप्रकारे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. … Read more

ठाणे महापालिकेच्‍या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

ठाणे महापालिकेच्‍या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती होऊ देणारे प्रशासकीय अधिकारी शिक्षेस पात्र !

समाजाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची न्यूनता !

समाजाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची न्यूनता !

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक असून ‘त्रिशूळ डिव्‍हिजन’नेही असेच शौर्य कायम दाखवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक असून ‘त्रिशूळ डिव्‍हिजन’नेही असेच शौर्य कायम दाखवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते लेहमधील ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’चे भूमीपूजन !

ठाणे येथे राजकीय पक्षांकडून दहीहंड्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन !

ठाणे येथे राजकीय पक्षांकडून दहीहंड्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन !

निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर राजकारणाचा विचार समोर ठेवून उत्‍सव साजरे करण्‍यापेक्षा ते धर्मशास्‍त्रानुसार साजरे होण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

सायबर गुन्‍हे रोखण्‍यासाठी राज्‍यात अत्‍याधुनिक यंत्रणा कार्यान्‍वित होणार, दूरध्‍वनीवरील तक्रारीवरून होणार अन्‍वेषण !

सायबर गुन्‍हे रोखण्‍यासाठी राज्‍यात अत्‍याधुनिक यंत्रणा कार्यान्‍वित होणार, दूरध्‍वनीवरील तक्रारीवरून होणार अन्‍वेषण !

या प्रकल्‍पाच्‍या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सायबर गुन्‍ह्यांचा शोध घेण्‍यात येणार आहे. सध्‍या अपुर्‍या आणि कालबाह्य यंत्रणा यांमुळे सायबर गुन्‍हे रोखण्‍यास यंत्रणेला अडचणी येत आहेत.

‘जी-२०’ परिषदेचे महत्त्व !

‘जी-२०’ परिषदेचे महत्त्व !

भारतासाठी ही परिषद अत्‍यंत महत्त्वाची आहे. या परिषदेत हवामान पालट, अक्षय्‍य ऊर्जा, व्‍यापार, आर्थिक देवाण-घेवाण, आतंकवाद आदी विषयांवर सांगोपांग चर्चा होणार आहे.