शपथ देण्याचे षड्यंत्र !
आदिवासी समाजासाठी विदेशींचे ख्रिस्ती ठेकेदार (एजंट) पैशांचे आमीष दाखवून हिंदु धर्मविरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करतात.
आदिवासी समाजासाठी विदेशींचे ख्रिस्ती ठेकेदार (एजंट) पैशांचे आमीष दाखवून हिंदु धर्मविरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करतात.
‘जगात अनेक धर्म जन्माला आले आहेत; परंतु हिंदु धर्म केव्हा आणि कसा जन्माला आला ?, याविषयी मात्र अजूनही प्रश्नचिन्हच आहे’, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील मंत्री जी. परमेश्वर यांनी केले.
‘भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिका आणि त्यांची मुले, म्हणजे एक नांदते गोकुळ होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या अष्टनायिकांना एकूण ८० पुत्र अन् ६ कन्या होत्या.
महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाचे मूळ कोकणातील आहे, हे खरे आहे; पण त्याचे निश्चित मूळ, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तरेकडील बाणकोट भाग, दापोली भाग, मंडणगड, खेड तालुक्यातील….
‘सध्या नागरिकांकडून ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करा’, ही मागणी जोर धरत आहे; पण त्याला पुरोगामी, धर्मांध आणि राज्यघटनेचा जयजयकार करणारे यांचा विरोध होत आहे.
पाद्री बॉलमॅक्स यांनी केलेल्या समस्त गोमंतकियांच्या अपमानाचा खरेतर निषेध व्हायला हवा होता. अस्मितेच्या ठिणग्या नको तिथेच पेटू लागल्या की, अशी फसगत होते. सांस्कृतिक विस्तारवादाला पायबंद घालण्याची आणि त्यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी प्रथमतः मार्गदर्शन केलेले आहे. ते नियम जर आपण पाळत असू, तर स्वतःचे आरोग्य अबाधित रहाणार आहे.
कुळंबी, धनगर आणि गोसावी या ३ जमाती सोडल्यास गोव्यातील प्रत्येक घरात श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जातो. याला ‘चवथ’ असे म्हणतात.
१. ‘अथर्वशीर्ष’ ही उपाधी लावण्यामागील कारण ! ‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे. ‘अथर्व’ शब्दाच्या अर्थाचा विचार करता ‘थर्व’ म्हणजे जाणे किंवा चालणे असा होतो. याचा ‘अ’ लावल्याने निषेध झाला आणि अथर्व म्हणजे शांती, स्थिरता, स्थैर्य अन् अचंचलता असा होतो. ‘शीर्ष’चा शब्दश: … Read more
‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्व व्यक्तींनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.