प्रेमविवाहामुळे घटस्फोट वाढले ! – सर्वोच्च न्यायालय

देशात घटस्फोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामागे प्रेम विवाह हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

मुसलमान युवतीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची युवतीच्या कुटुंबियांकडून हत्या

लव्ह जिहादला विरोध करणार्‍या हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे आता गप्प का ?

भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारतीय संस्कृतीचे जागतिकीकरण होत आहे. भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी नवीन मार्ग शोधले जात आहेत.  आंतरराष्ट्रीय योग दिन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

मध्यप्रदेशात मंदिरांच्या भूमीचा लिलाव करण्याचा अधिकार आता मंदिरांच्या पुजार्‍यांना !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

गोव्यात १० उद्योगांना गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मान्यता

३४८ कोटी रुपयांची गुंतवणूक : ३ सहस्र ५०० युवकांना नोकर्‍या मिळणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍याला कांदोळी (म्हापसा – गोवा) येथे जमावाने चोपले

‘डिव्हाईन रिट्रीट’ची जाहिरातबाजी म्हणजे लोकांना रोग बरे करत असल्याचे आमीष दाखवणेच नाही का ? ख्रिस्त्यांना या ‘डिव्हाईन रिट्रीट’चा लाभ होत असेल, तर त्यांनी त्यांच्याच धर्मातील लोकांना बोलवावे !

गोवा : मंत्रीपद देण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे पैशांची मागणी करणारा पोलिसांच्या कह्यात !

नागपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीरज सिंह राठोड याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याची समस्या गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस वीजपुरवठ्यात सातत्याने पालट होत असून कधी अल्प, तर कधी उच्च दाबाचा वीजपुरवठा होत आहे. सातत्याने पालटणार्‍या या विजेच्या दाबामुळे विजेच्या उपकरणांची हानी होत आहे.

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी समितीने अहवालासाठी आणखी २ मास मागितले

जानेवारी २०२३ मध्ये समितीची स्थापना झाली आणि समितीला ३० दिवसांच्या आत सरकारला अहवाल सुपुर्द करायचा होता; मात्र समितीने आतापर्यंत केवळ प्राथमिक अहवालच सरकारला सुपुर्द केला आहे. समितीने आणखी अवधी मागितला आहे.

केवळ यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले