गोवा : सांखळी आणि फोंडा नगरपालिकांवर भाजप गटाचे निर्विवाद वर्चस्व !

प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या सांखळी आणि फोंडा येथील नगरपालिका मंडळांवर भाजप गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित !

उल्हासनगर येथे १ मासात ६ हिंदु युवतींचे मुसलमानांसमवेत पलायन !

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून मागील मासात ६ हिंदु युवती मुसलमान युवकांसमवेत पळून गेल्या आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे. पळून गेलेल्या हिंदु युवती सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.

महाराष्‍ट्रातून मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता !

१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्‍याचे राज्‍यातील प्रमाण धक्‍कादायक आहे. मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली म्‍हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्‍या आहेत.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी विशेष अतिथी !

पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यामुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन अन् महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्‍चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाला भूमी देणार्‍या शेतकर्‍यांना आस्थापनाचे भागधारक म्हणून सामावून घ्या ! – माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत

या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे -सदाभाऊ खोत

बजरंग दलावरील बंदीचे प्रयत्न हिंदु समाजच उधळून लावेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

केवळ मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्‍या अराष्‍ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्‍या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?

दुर्धर आजाराने त्रस्त असणार्‍या महिलांना मिळणार आर्थिक साहाय्य !

चिपळूण नगर परिषद हद्दीतील दुर्धर आजाराने त्रस्त असणार्‍या महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना येथील नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने राबवली जात आहे.

हे अधिक भयावह प्रदूषण !

‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परशुराम घाटातील वाहतूक ११ मेपासून नियमित चालू होण्याची शक्यता !

मुंबई-गोवा महामार्गावर भरावाचे काम पूर्ण होऊन त्यानंतर काँक्रिटीकरणास प्रारंभ केला जाणार आहे. या मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याने ११ मेपासून या घाटातील वाहतूक नियमित चालू होईल

ऑनलाईन सुनावणीच्या वेळी विचारपूर्वक बोला ! –  सरन्यायाधिशांचा न्यायमूर्तींना सल्ला

न्यायालयामध्ये जे घडते ते अत्यंत गंभीर प्रकरण असते. न्यायमूर्तींच्या विधानाचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. ‘यू ट्यूूब’वर या संदर्भात मजेशीर गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. हे सर्व रोखले पाहिजे.