किराडपुरा दंगल एम्.आय.एम् आणि भाजपनेच घडवली ! – नसीम खान, नेते, काँग्रेस

एम्.आय.एम्. आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकताच पत्रकार परिषदेत केला.

देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.