‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्रीशंभू सेवा’ पुरस्काराने सोलापूर येथील श्री. संजय साळुंखे सन्मानित !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वढू येथे उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी राज्यातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘श्री शंभू सेवा’ पुरस्कार हा सोलापूर येथील ‘हिंदु धर्मरक्षक’ अशी ओळख असलेले श्री. संजय साळुंखे यांना देण्यात आला.

गुजरातमधील एका महिला डॉक्टरने इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला !

शिवशक्ती धाम दासना मंदिराचे महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद सरस्वती यांनी सांगितले की, या महिलेने इस्लाम सोडल्यानंतर सनातन धर्म स्वीकारला आणि येथे रुद्राभिषेक करून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेतला.

हडपसर (पुणे) येथे ५ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकावर गुन्हा नोंद !

देशातील २९ राज्यांपैकी २२ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा असतांना देशभरात दिवसाढवळ्या गोहत्या चालू आहेत. केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्‍या गोहत्या कधी थांबतील का ?

सातारा येथील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या !

सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ६ संवर्गातील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी !

हिंदुप्रेमींकडून मागणी येण्याअगोदरच सर्वत्रचे प्रशासन आपापल्या भागातील अवैध दर्गे हटवत का नाही ?

चुनाभट्टी (मुंबई) येथे इमारतीला आग

चुनाभट्टी येथील गोदरेज इमारतीला २४ मार्च या दिवशी आग लागली. १३ मजली इमारतीच्या वरचे ३ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ११ व्या मजल्यावर आग लागून ती वर पसरत गेल्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादित करतांना विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन देऊनही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहस्रावधी प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही.

ग्वाल्हेरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

सकाळी साडेदहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ४ इतकी होती. या धक्क्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. 

खलिस्तानसाठी स्वतंत्र आर्थिक चलन आणि सैन्य उभारण्याचे अमृतपाल सिंंह याने रचले होते षडयंत्र !

‘एवढे सर्व होईपर्यंत भारताची सुरक्षायंत्रणा काय करत होती ?’ असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडणे साहाजिक आहे !

उत्तरप्रदेशमध्ये २ रोहिंग्यांना अटक

देशामध्ये घुसखोरी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यापर्यंत रोहिंग्ये पोचतात, यासाठी त्यांना त्यांचा देशद्राही धर्मबंधू साहाय्य करतात, याकडे पोलीस, प्रशासन आणि निधर्मी राजकीय पक्ष कधी गांभीर्याने पहाणार ?