वनक्षेत्र पुन्हा बहरण्यासाठी ५० हून अधिक वर्षांचा कालावधी लागेल ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर

गोव्यात ५ ते १४ मार्च या कालावधीत आगीच्या एकूण सुमारे ७२ घटना घडल्या ! म्हादई अभयारण्यात साट्रे येथे लागलेली आग पुढे अभयारण्यातील अन्य भाग आणि जवळच्या परिसरात पसरून सहस्रो वर्षांची जैवविविधता काही क्षणांत भक्ष्यस्थानी पडली.

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलीस आणि आंतरधर्मीय विवाह समिती यांच्याकडे तक्रारी कराव्यात ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांचे आवाहन

भाजपचे मंत्री, आमदार आणि सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण अन् न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदु समाज आणि सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार राणे यांनी हिंदु पीडितांना दिला. 

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच कोरोनाची कशी आठवण होते ? – नितेश राणे, आमदार, भाजप

विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना मध्येच ‘ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा सणानिमित्त शहरात फेरी निघते, त्या वेळी कोरोनाच्या दृष्टीने लोकांना काही त्रास होणार नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.

(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय देहली येथे हालवण्याचा कोणताही निर्णय नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी देहली येथे हालवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

२९६ रोग वगळून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने येणार !

ज्या रोगांवर उपचार घेतले जात नाहीत, असे २९६ रोग वगळून पुढील मासात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नव्याने आणण्यात येईल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली.

‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !

‘इन्फल्युएंझा’ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन मास्क घालावा कि नाही, याविषयी शासनाची भूमिका काय आहे ? ‘महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘आता मास्क घालण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य केले आहे.

‘हिंदुत्व खोट्या आधारावर उभारले आहे’, असे ट्वीट करणारे कन्नड अभिनेता चेतन कुमार अटकेत !

सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करून समाजातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगात सर्वोत्कृष्ट ! – मेग जोन्स

जगातील अनेक देशांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ कागद काळे-पांढरे करण्यात येत आहेत; मात्र भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना चालू करून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला आहे – जे विदेशी लोकांना कळते, ते येथील पुरो(अधो)गामी आणि सुधारणावादी यांना कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !