तमिळनाडूच्या द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी १२ जानेवारी या दिवशी विधानसभेत रामसेतू तोडून करण्यात येणार्‍या ‘सेतूसमुद्रम् जलमार्ग’ प्रकल्पाला समर्थन देणारा ठराव संमत केला.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

हिंदु धर्मशास्त्र आणि जातीव्यवस्था !

अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वीच्या भारतात जातींची सैद्धांतिक आणि व्यावहारिक स्थिती कशी होती ? या संदर्भात ‘धर्मशास्त्र आणि जातींचे वास्तव’, या पुस्तकामध्ये या मान्यतांचे एक अत्यंत रोचक आणि परिपूर्ण परीक्षण मिळते. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

नैसर्गिक कालविभाग : वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष

सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणांमुळे आपल्याला काळ मोजता येतो अन् त्याचा व्यवहारात उपयोगही करता येतो. ‘वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष’ या नैसर्गिक कालविभागांची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन !

स्थळ : विरुपाक्ष मंदिर कार्यालय, नवीन कोर्टच्या जवळ, पनवेल.
वेळ : सकाळी १०

स्त्रियांच्या ‘श्वेत प्रदर’ या विकारात उपयुक्त ‘सनातन लघुमालिनी वसंत (गोळ्या)’

श्वेत प्रदरामध्ये ‘सनातन लघुमालिनी वसंत’ या औषधाच्या १ – २ गोळ्यांची पूड करून पाव चमचा मधात मिसळून सकाळ – सायंकाळ चाटून खावी. १ मास हे उपचार करून पहावेत. गुण न आल्यास स्थानिक वैद्यांना भेटून उपचार घ्यावेत.’ 

मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे भारताची तालिबानीकरणाकडे वाटचाल ?

भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.

लढाऊ वृत्ती आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेले भारतीय सैनिक !

ब्रिटिशांनी सैन्यदलाची सर्व सूत्रे हिंदुस्थानचे लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांच्याकडे सुपूर्द केली. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सैन्यदलाचे पहिले कमांडर म्हणून करिअप्पा यांची नोंद इतिहासात करण्यात आली. हाच दिवस आपण ‘सैन्यदिन’ म्हणून साजरा करतो.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !