योगी आदित्यनाथ आणि राजकारणातील इस्लाम
‘राजकारणाने इस्लामचा विचार केला पाहिजे’, यावर योगी आदित्यनाथ यांनी दिलेला भर हा एक ऐतिहासिक टप्पा होता. यापूर्वी केवळ योगी श्री अरबिंदो यांनीच ‘राजकारणाने इस्लामचा सामना करावा’, याचा पुरस्कार केला होता.
‘राजकारणाने इस्लामचा विचार केला पाहिजे’, यावर योगी आदित्यनाथ यांनी दिलेला भर हा एक ऐतिहासिक टप्पा होता. यापूर्वी केवळ योगी श्री अरबिंदो यांनीच ‘राजकारणाने इस्लामचा सामना करावा’, याचा पुरस्कार केला होता.
साम्यवादी मानसिकतेवर आघात करण्यासाठी सरकारने भारतीय ज्ञान, परंपरा यांच्यावर आधारित धोरणांचे अनुकरण केले पाहिजे !
सार्वजनिक पैसा वापरून लोकांच्या तोंडी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची महानता बळजोरीने लादणे, ही पश्चिमी भांडवलशाही नाही; तर रशिया-चीन साम्यवादी आजार आहे, जो भारतातील जवळजवळ सर्वच पक्षांनी अवलंबला आहे.
या शब्दांना काढल्याने राज्यघटनेची मूळ रचना पूर्ववत् ‘लोकशाहीवादी’ होईल, जी घटनानिर्मार्त्यांनी पूर्वी ठेवली होती. आशा करूया की, देशातील सर्वाेच्च नेते आणि सर्वाेच्च न्यायमूर्ती हे बलपूर्वक संपवतील !
‘लव्ह जिहाद’ला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी इस्लामी शिकवणुकीचे खरे स्वरूप समजून घेणे आवश्यक !
वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !
ख्रिस्त्यांकडून केल्या जाणार्या ब्राह्मणविरोधाचे मूळ जाणून सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक !
अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वीच्या भारतात जातींची सैद्धांतिक आणि व्यावहारिक स्थिती कशी होती ? या संदर्भात ‘धर्मशास्त्र आणि जातींचे वास्तव’, या पुस्तकामध्ये या मान्यतांचे एक अत्यंत रोचक आणि परिपूर्ण परीक्षण मिळते. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.