पाकमध्ये १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण

१५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्‍या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले

सर्व धर्मियांसाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

‘आपल्या नागरिकांचे कल्याण आणि हित जपणे हे राज्याचे मुख्य कर्तव्य असते आणि त्यात धर्माला स्थान नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

गेल्या १० वर्षांत जगभरातील महिलांचा रागीटपणा ६ टक्क्यांनी, तर भारतीय महिलांचा १२ टक्क्यांनी वाढला !

‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेने वर्ष २०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील १५० देशांमधील १२ लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष घोषित केला आहे.

काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती ! – भाजपचे खासदार रवि किशन

४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.

राज्यघटनेची शपथ घेणारी कोणतीही व्यक्ती कधीही समान नागरी कायद्याला विरोध करणार नाही !  

राज्यपाल खान म्हणाले की, समान नागरी कायदा हा विवाह, प्रथा किंवा परंपरा यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समान न्यायाविषयी आहे. दोन पत्नी करण्यासाठी धर्मांतर केले जाते.

पाकिस्तानमधील वादग्रस्त मौलवी मियाँ अब्दुल हक याच्यावर ब्रिटीश सरकारने घातले निर्बंध !

पाकमध्ये हिंदूंच्या मानवाधिकारांचे हनन करणार्‍यांच्या विरोधात ब्रिटन सरकार काही तरी पावले उचलते. भारत सरकार पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस पावले कधी उचलणार ?

बेंगळुरू येथे मुसलमानांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !

ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे !

नागपूर येथे ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

मुंबई-नागपूरला जोडणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

मेक्सिको येथील ‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये सनातनचे ग्रंथ प्रदर्शित !

भारत शासनाच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने सनातनचे ग्रंथ या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यासाठी पाठवण्यात आले होते.