
नवी देहली – काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा केला असता, तर मला ४ मुले झाली नसती, असे विधान उत्तरप्रदेशातील गोरखपूरचे भाजपचे खासदार आणि अभिनेते रवि किशन यांनी केले आहे.
BJP MP #RaviKishan blamed Congress for his four kids and said he would have stopped had there been a population control law by the #Congress at that time.https://t.co/W0QGPlRWfp
— Hindustan Times (@htTweets) December 10, 2022
रवि किशन पुढे म्हणाले की, ४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !