नागपूर येथील ३ मोठ्या व्यावसायिक समूहांवर आयकर विभागाची धाड !

कारवाईच्या दुसर्‍या दिवशी याच पथकाने विविध ठिकाणांहून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि दागिने जप्त केले आहेत, तर काही ठिकाणी मारलेल्या धाडीत पथकाच्या हाती काहीही लागले नाही. या कारवाईविषयी आयकर विभागाच्या वतीने अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे.

नागपूर येथील अधिवेशनाच्या वेळी कर्मचार्‍यांनी नातेवाइकांकडे मुक्काम केल्यास निवासी जागा मिळणार नाही !

येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून नागपूर येथे येणार्‍या कर्मचार्‍यांना सरकारी निवासातच मुक्काम करावा लागेल.

नेपाळला हवे हिंदु राष्ट्र !

नेपाळहून अधिक हिंदू भारतात आहेत. ‘भारतालाच हिंदु राष्ट्र घोषित केल्यास नेपाळसह अन्य अनेक देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील’, असे पुरीचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. शासनकर्त्यांनी ते मनावर घ्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !

स्फोटांचा कोईम्बतूर पॅटर्न !

या प्रसंगातून तमिळनाडूला हिंदु किंवा राष्ट्र यांच्या हिताच्या विरोधातील नवीन प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका प्रबळ होण्यास वाव आहे. कोईम्बतूर येथील आक्रमणाचे अन्वेषण करतांना अन्वेषण यंत्रणेने आतंकवाद्यांनी निर्माण केलेली सर्व यंत्रणा मोडून काढणे अपेक्षित आहे !

अधिकारी पदावर योग्य व्यक्तीच हवी !

महत्त्वाच्या पदावर भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणारी व्यक्ती अधिकारी म्हणून रहाणे घातक आहे. शिक्षण विभागात इतरांची गळचेपी होणार नाही, याची काळजी घेणारा अधिकारी त्या पदावर असायला हवा.

संपूर्ण देशातच समान नागरी कायदा करा !

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत आलो, तर समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने येथील निवडणुकीत जनतेला दिले आहे.

पाकिस्तानचे १०० आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत !

‘भारतात थंडी आणि बर्फवृष्टी वाढताच नापाक पाकिस्तानने कारस्थाने करण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ने लष्कर-ए-तोयबाच्या १०० आतंकवाद्यांना सिद्ध ठेवलेले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

ग्रहणकाळात जेवणे चुकीचे

काही वर्षांनी विदेशात ‘ग्रहणकाळात भोजन केल्याने शरिरावर होणारे अनिष्ट परिणाम’ यासंबंधी ‘शोध’ प्रसिद्ध होतील. विज्ञानवादी (?) तेव्हा ग्रहणकाळात उपवास करतील.

आज कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही !

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग येतो. या दिवशी स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते. परंतू या वर्षी ७ नोव्हेंबरला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही; का ?,ते पहा.