परात्पर गुरु डॉ. आठवले हे पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपाच्या फांद्या, पाने आणि मंजिऱ्या लालसर अन् गुलाबी रंगाच्या दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले नियमितपणे पाणी घालत असलेल्या तुळशीचे रोप बहरलेले असून त्याच्याकडे पाहिल्यावर चैतन्य आणि आनंद जाणवणे

साधनेचा दृष्टीकोन ठेवून शेती करणारे सनातनचे श्री. शिवाजी उगले !

सनातनचे साधक श्री. शिवाजी उगले हे ‘ही माझी साधना आहे’, असा भाव ठेवून शेती करतात. शेती करतांना त्यांनी ठेवलेला भाव, तसेच साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती पाहूया.

शेतात आध्यात्मिक उपाय करून सर्वकाही श्रीकृष्णावर सोपवल्यावर आलेल्या अनुभूती !

भाताची लागवड (पेरणी) करण्यास २ दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘त्याचे सुदर्शनचक्र शेताच्या भोवती फिरत आहे’, असे दिसत होते.

शेती ‘साधना’ म्हणून केल्याने देवाचे साहाय्य मिळून शेतात अपेक्षेहून अधिक फलप्राप्ती होते, हे अनुभवणारे पू. शंकर गुंजेकर !

श्री. शंकर गुंजेकरमामा (आताचे पू. शंकर गुंजेकरमामा) यांची शेती आहे. ‘ते त्यांची शेती साधना म्हणून करत असल्याने त्यांना देवाचे साहाय्य मिळते’, हे दर्शवणाऱ्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.

आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुनैद महंमद याच्या धर्मांध साथीदारास काश्मीरमधून अटक

एकेका आतंकवाद्याला अटक करून आतंकवाद संपणार नाही. त्यासाठी आतंकवादाचे मूळ असलेल्या पाकिस्तानलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे जाणून सरकारने त्या दिशेने कठोर पावले उचलली पाहिजे !

काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत

नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे

आयोवा (अमेरिका) येथे दोन महिलांची हत्या करून बंदूकधार्‍याने केली आत्महत्या !

अमेरिकेत ‘बंदूक कुसंस्कृती’ वाढत असून त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. भारतियांनी अशा समाजाचे अंधानुकरण करणे म्हणजे आत्मघात होय !

कोडोली (जिल्हा सातारा) येथील श्री मारुति मंदिराचे पावित्र्य जोपासण्यासह सुशोभिकरण व्हावे !

येथील मारुतीच्या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मंदिराची अवस्था दयनीय झाली आहे. याचे पावित्र्य जपत मंदिराचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’च्या वतीने ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

(म्हणे)औरंगजेबाने मंदिरांना संपत्ती दिली !

औरंगजेबाने हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली, हे ऐतिहासिक तथ्य नाकारून मौलाना तौकीर रझा खान हे स्वत:ला इतिहासकारांपेक्षा अधिक शहाणे असल्याचे दाखवत आहेत का ?