आक्रमकांच्या कह्यातील मंदिरे सोडवण्यासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१ सहस्र ५६० हिंदु मंदिरांचा प्रश्न आहे. आजही काही प्राचीन मंदिरांवरील अतिक्रमण त्याच स्थितीत आहे. यासंदर्भात काही अधिवक्ते आणि संघटना यांनी न्यायालयीन लढा आरंभला असून आक्रमकांच्या कह्यातील प्रत्येक मंदिर सोडवण्यासाठी सिद्ध व्हा !

‘मराठा तितुका मेळवावा संघटने’च्या वतीने ६ जूनला विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम ! – रणजित घरपणकर, अध्यक्ष, मराठा तितुका मेळवावा संघटना

‘‘शिवराज्याभिषेकदिनाचे कार्यक्रम ! पानवखिंड पूजन, मुंडाद्वार येथे ध्वजारोहण आणि गडपूजन, वृक्षारोपण, तसेच सायंकाळी मान्यवरांचे व्याख्यान होईल.

गोव्यात १२ जूनपासून दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स प्रारंभ !

या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तुर्की देश आता ‘तुर्किये’ या नावाने ओळखला जाणार !

याच आधारावर भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ असे नामकरण करावे, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते !

अमित शहा यांचे त्यागपत्र मागणे आवश्यक झाले आहे ! – भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.

द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद आज ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी जाणार !

मोगलांच्या कुठल्याही इमारतीत शिवलिंगासारखे कारंजे नाही !

वसीम अन्सारी याने ५ वर्षे स्वत: ब्राह्मण असल्याचे सांगत हिंदु मुलीचे केले शारीरिक शोषण

अशा लव्ह जिहाद्यांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा देणे आवश्यक !

बडगाम (काश्मीर) येथे आतकंवाद्यांकडून आणखी एका कामगाराची हत्या

‘द काश्मीर फाइल्स’मध्ये जे पाहिले, तेच आजही चालू असतांना देशातील हिंदू का गप्प आहेत ? अशा प्रकारे निष्क्रीय रहाणे हिंदूंना लज्जासपद !

कुवैत, ओमान आणि कतार या इस्लामी देशांमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी

कुठे हिंदु सम्राट असणार्‍या पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर बंदी घालणारे इस्लामी देश, तर कुठे भारतावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूंवर प्रचंड अत्याचार करणार्‍या मुसलमान आक्रमणांचा उदोउदो करणारा भारत !

‘ज्ञानवापी’ अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ते पुढे म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातील सर्व वस्तूस्थिती न्यायालयासमोर आहे. ज्याद्वारे ते हिंदूंचे मंदिर आहे, हे सिद्ध होईल, अशी हिंदु समाजाची श्रद्धा आहे.