महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या भीतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सरकारने टाळली !

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संमती न दिल्यास २८ डिसेंबर या दिवशी ही निवडणूक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यासाठी काही मंत्री आग्रही होते

राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) धरणाच्या द्वाराचे तांत्रिक दुरुस्तीचे काम चालू असतांना द्वार उघडून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग !

धरणातून साधारणत: ४ सहस्र क्युसेक्स विसर्ग चालू होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणेने वेगाने  हालचाल करून धरणाचे द्वार बंद करण्यात यश मिळवले आहे.

‘कोरोना योद्धा’च वेतनापासून वंचित !

‘कोरोना योद्धा’ उपाधी देऊन सरकार आणि प्रशासन यांनी आधुनिक वैद्यांची बोळवण केली खरी; परंतु वेतनासारख्या ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष होणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

सांगली जिल्हा परिषदेच्या अभियंत्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी !

शासकीय अधिकार्‍यास जर सावकार जिवे मारण्याची धमकी देत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांविषयी काय घडत असेल ? याचा विचारही करता येत नाही !

पोलिसाकडून झालेल्या लैंगिक शोषणामुळे युवतीची आत्महत्या !

रक्षकच बनला भक्षक ! असे गुन्हेगार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण आवश्यक !

मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी व्यक्त केले आहे.

हिंदु मंदिरात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगाणा

‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर (निधर्मी) करण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

३१ डिसेंबरच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांची विटंबना होऊ नये, याकडे हिंदूंनी गांभीर्याने पहावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी प्रशासनाचा दुटप्पीपणा असतो. अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी आवाज, प्रदूषण आदींची प्रशासनाकडून गंभीरतेने नोंद घेतली जात नाही.

आदर्श पती असणारे श्री. सुनील नाईक !

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २९ डिसेंबर २०२१ च्या अंकात सौ. सुषमा नाईक यांनी त्यांचे पती श्री. सुनील नाईक यांची गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख वाचला. हा लेख वाचून सर्वांनाच वाटेल, ‘आपला नवराही असाच असायला हवा.’….