धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – राधानगरी येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

सध्या भारतीय मुसलमान प्रत्येक पदार्थ ‘हलाल’ प्रमाणित असण्याची मागणी करत असल्यामुळे व्यापार्‍यांना २१,५०० रुपये भरून ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे.

‘ईगल फौंडेशन’च्या वतीने मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार !

‘ईगल फौंडेशन’च्या वतीने विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात येतो. अशा प्रकारे कायदेशीर कार्यात कार्यरत असलेल्या मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत जनजागृती मोहीम !

ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबर हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या कालावधीत होणारे गैरप्रकार रोखावेत यासाठी सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने देण्यात आली.

‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे सिद्ध करणारे व्यवहारातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारत आणि पाकिस्तान !

‘भारत पाकिस्तानपेक्षा आकाराने अनेक पटींनी आणि लोकसंख्येने मोठा असूनही भारताला छोटा पाकिस्तान गेली ७४ वर्षे भारी ठरत आहे. याचे कारण म्हणजे तेथील नागरिकांची कुराण आणि अल्ला यांच्यावरील श्रद्धा !’ – (परात्पर गुरु)डॉ. आठवले

भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

हिंदुत्वनिष्ठांनी आमदार टी. राजासिंह यांची भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. या वेळी धर्मप्रेमी सौ. रेखा पाटील, सनातन संस्थेच्या साधिका सौ. लक्ष्मी हलगेकर आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी उपस्थित होते.

‘३१ डिसेंबर’च्या नावाखाली चालणार्‍या अपप्रकारांना प्रतिबंध घाला !

जळगाव आणि नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची मागणी ‘३१ डिसेंबर’च्या नावाखाली चालणार्‍या अपप्रकारांना प्रतिबंध घाला !

नालासोपारा आणि नेरूळ येथे ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी विविध ठिकाणी निवेदन !

ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन मुंबईत ठिकठिकाणी देण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक धर्मप्रेमी यांच्या वतीने मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात निवेदन देण्यात आले.

ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने !

३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार रोखण्याविषयी मोहीम, ३१ डिसेंबरला युवकांचे होणारे खच्चीकरण रोखण्यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालये येथे प्रबोधन !

समाजातील लोकांविषयी लोकप्रतिनिधीचे उत्तरदायित्व ९० टक्के आणि ९० टक्के अधिकार मात्र अधिकार्‍यांना ! – शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची खंत

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी दायित्वाची जाण ठेवल्यास अधिकारांचा प्रश्न सुटेल !