अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील अल्पवयीन पीडितेवर २ पोलिसांसह शेकडो जणांकडून अत्याचार !

असुरक्षित अल्पवयीन मुली आणि महिला ! ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील महिलांची दुर्दैवी स्थिती ! पोलीसच असे करत असतील, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे.

राजस्थान में शिक्षकों ने मुख्यमंत्री गेहलोत के सामने माना कि स्थानांतरण के लिए उन्हें रिश्वत देनी पडती है !

कांग्रेस के राज में केवल भ्रष्टाचार ही होता है !

काँग्रेसच्या राज्यातील भ्रष्टाचार जाणा !

‘राजस्थानमध्ये शिक्षकांना स्थानांतर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते’, हे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समोर शिक्षकांनी मान्य केले.

विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !

आजपासूनच निर्धार करूया, ‘यापुढे कोणतीही विदेशी वस्तू, मग ती कितीही स्वस्त वा आकर्षक असली, तरी ती खरेदी करून मी माझा स्वाभिमान, राष्ट्राभिमान गहाण टाकणार नाही !

चीनवरील भारतीय संस्कृतीचा प्रभाव

‘फार प्राचीन काळापासून चीन, तिबेट आणि भारत यांचे सांस्कृतिक संबंध होते. तिबेटला त्रिविष्टप म्हणजे ‘स्वर्ग’ म्हटले आहे. मनूने चीनचा उल्लेख केला आहे. पाणिनीने रेशीम चीनमधून येते; म्हणून त्यास ‘चीनांशुक’ म्हटले आहे.

हिंदूंनो, विदेशी असूनही स्वामी विवेकानंदांच्या आज्ञेनुसार भारतीय भाषेचा वापर करण्यास सांगणार्‍या ‘भगिनी निवेदिता’ यांच्याकडून शिका !

‘मार्गारेट एलिझाबेथ नोबल ही आयर्लंडची एक स्त्री होती. ती नंतर स्वामी विवेकानंदाची शिष्या बनली आणि ‘भगिनी निवेदिता’ या नावाने प्रसिद्ध झाली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी संपर्क अभियानाद्वारे जागृती !

कृतीशील प्रतिसाद ! धाराशिव येथील व्यावसायिक श्री. गणेश कदम यांनी प्रत्यक्ष हलाल उत्पादने लोकांना दाखवली आणि ‘ही उत्पादने खरेदी करू नका’, असे आवाहन केले !

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत.

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी !

सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखाचा काही भाग १७ नोव्हेंबर या दिवशीच्या लेखात पाहिला उर्वरित सूत्रे येथे दिली आहेत.