कार्तिक वारी पूर्ववत् करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे निवेदन !

कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ते सर्व निर्बंध शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असणारी कार्तिकी वारी सध्या पूर्ववत् चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन…

महाराष्ट्र सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक अमली पदार्थ माफियांचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ आहेत का ? – आमदार नितेश राणे, भाजप

आज राज्यात अमली पदार्थ माफिया शांत झोपत आहेत; कारण नवाब मलिक त्यांची पाठराखण करत आहेत. राज्याची भावी पिढी नष्ट करण्यात मंत्री मलिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

समित्यांची दुरवस्था !

आपल्या प्रशासनात मुळात कामे मार्गी लावणे, स्वच्छ, कार्यक्षम, गतीमान प्रशासन देणे यांसाठीच्या इच्छाशक्तीचीच वानवा दिसून येते. ते सुधारले की, अशी पदे रिक्त रहाणार नाहीत, अनावश्यक मुदतवाढ मागून मानधन लुटले जाणार नाही आणि केल्यासारखे दाखवूनही पुन्हा निष्क्रीयच रहाणे, कुणाला जमणार नाही !

८ घंटे वीज चालू ठेवा; अन्यथा रस्त्यावर उतरू ! – नारायण पाटील, माजी आमदार, शिवसेना

करमाळा तालुक्यात सध्या वीजदेयक वसुलीच्या नावाखाली शेतीपंपांचा वीजपुरवठा केवळ २ घंटे करण्यात आला आहे. वीजकपात करणे हे शेतकर्‍यांवर अन्यायकारक असून तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी ८ घंटे सुरळीत वीज द्यावी; अन्यथा रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल….

सामाजिक माध्यमावर तरुणीची अपकीर्ती करणार्‍या पंजाबच्या तरुणास अटक !

आजच्या तरुण पिढीवर सामाजिक माध्यमांची भुरळ आहे; मात्र त्यांचा अनिर्बंध आणि अविचारी वापर यांमुळे नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याविषयी पालक आणि समाज यांनी सजग होणे आवश्यक आहे.

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे निधर्मीवादी कधी सांगणार ?

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना ‘अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा’, अशा धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

शिक्षणप्रणालीला प्रमाणांचा आधार असणे आवश्यक !

‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

वक्फ बोर्डाकडे (टीप) सहस्रो कोटी रुपयांची संपत्ती असतांना सरकार केवळ मंदिरांचाच निधी शासकीय, सामाजिक आणि अन्य कामे यांसाठी का वापरते ?

मुळात वक्फ ही इस्लामिक संकल्पना गोरगरिबांच्या साहाय्यासाठी आणि मशीद वगैरेंच्या देखभालीसाठीची आहे. याउलट मंदिरे ही धर्मकार्याची केंद्रे आहेत. समाजकार्याची नव्हे ! असे असतांना मंदिरांच्या निधीतून शासकीय कामे होतात ? याचे कारण काय ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अन्नपदार्थांत भेसळ आढळल्यास भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणाकडे (एफ्.एस्.एस्.ए.आय.) तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर

दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे दूरभाष, ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते.