प्रियांका वाड्रा नवरात्रीचे व्रत करणार ! – काँग्रेसने दिली माहिती

राहुल गांधी यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांच्या वेळी मंदिरांत जाऊन पूजाअर्चा करूनही हिंदूंनी त्यांना महत्त्व दिले नाही; कारण हे त्यांचे ढोंग होते, हे हिंदूंनी जाणले. तोच प्रकार उत्तरप्रदेशमधील निवडणुकीच्या तोंडावर आता प्रियांका वाड्रा करू पहात आहेत.

‘ते’ येथे पैसे कमवतात आणि पाकिस्तानला पाठवतात !

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांची अभिनेते शाहरुख खान यांच्यावर टीका

हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ? – सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश पोलिसांना फटकारले

हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांना फटकारले.

ओडिशामध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी !

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंची कौतुकास्पद कृती ! हिंदु समाज सतर्क झाला, तर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडणे शक्य आहे, हे जाणा !

अंतत: ‘एअर इंडिया’ची मालकी टाटा समुहाकडे ! – केंद्र सरकारची अधिकृत घोषणा

एअर इंडियासाठी टाटा समूह आणि ‘स्पाईसजेट’ यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ सहस्र कोटी रुपयांची बोली लावली होती.

भारताच्या ‘जशास तसे’ उत्तरानंतर ब्रिटनकडून भारतियांना १० दिवस अलगीकरणात रहाण्याची अट रहित !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’, याचे हे उत्तम उदाहरण होय ! भारताने अशी रोखठोक नीती नेहमीच अवलंबली, तर भारत महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही !

भारताचे पंतप्रधान मोदी यांना वाटले, तर ते पाकिस्तान क्रिकेट मंडळ बंद करू शकतात ! – पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा

जर असे असेल, तर भारताच्या पंतप्रधानांनी हे काम करावे, असेच भारतियांना वाटेल !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेत चीनच्या २०० सैनिकांची घुसखोरी !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले की, तो शेपूट घालतो, हे लक्षात घेता भारताने कायम याच भूमिकेत राहिले पाहिजे !

भाविकांनी शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा केला संकल्प !

‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’, शंखवाळ (साकवाळ), मुरगाव यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन

राष्ट्राची परमावधीची अधोगती !

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक  शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले