राजौरी सेक्टर येथे ६ आतंकवादी ठार

येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.

बहिष्काराची चेतावणी दिल्यानंतर ‘फॅबइंडिया’ने दिवाळीला ‘जश्‍न-ए-रिवाज’ संबोधणारे विज्ञापन घेतले मागे !

हिंदूंनी संघटित होऊन विरोध केल्याचा हा परिणाम आहे !

जगभरातील शिया मुसलमानांना लक्ष्य करण्यात येणार ! – इस्लामिक स्टेटची घोषणा

काही दिवसांपूर्वीच दक्षिण अफगाणिस्तानमधील शिया मुसलमानांच्या एका मशिदीमध्ये नमाजपठणाच्या वेळी आत्मघाती बाँबस्फोटामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटनेच घेतले होते.

भाविकांच्या विरोधानंतरही केरळमधील साम्यवादी माकप सरकारने कन्नूर येथील मत्तनूर महादेव मंदिर कह्यात घेतले !

प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप

(म्हणे) ‘बांगलादेशमध्ये कुराणाचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करावा !’

 बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘चाणक्य विश्‍वविद्यालया’प्रमाणे ‘टिपू सुलतान विश्‍वविद्यालय’ स्थापन करावे !’

काँग्रेस पक्ष एक सांगतो आणि त्याचे आमदार वेगळेच सांगतात ! मुसलमानांना आधी धर्म महत्त्वाचा असतो आणि नंतर पक्ष वगैरे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

ख्रिस्ती अमेरिकेने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला, भारत कधी करणार ? आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार कधी घेणार ? कि गांधीगिरीचेच अनुकरण आताही करणार ?

चीनच्या सैन्याच्या सीमाभागांतील हालचाली वाढल्या, तरी चीनला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज ! – भारतीय सैन्य

चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे !

भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्‍वचषकातील सामना रहित करा !

देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार ? दुसरीकडे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही योग्य संधी आहे.

भारत अफगाणिस्तानला ५० सहस्र मेट्रिक टन गहू पाठवण्याच्या प्रयत्नात !

भारताची गांधीगिरी चालूच ! मानवतेच्या दृष्टीने पाठवण्यात येणारे हे साहाय्य गरीब अफगाणी लोकांपर्यंत पोचेल कि तालिबानीच ते खाऊन टाकतील, याची निश्‍चिती कोण देणार ?