सरकारी कार्यालयांमधील संगणकीय प्रणाली वारंवार बंद असल्यामुळे जनतेला होणार्या मनस्तापाला उत्तरदायी कोण ?
सरकारी कार्यालयांतील ‘सर्व्हर डाऊन’ रहात असतील, तर जनता ‘अप’ कशी होणार ? (पुढच्या टप्प्याला कशी जाणार ?) म्हणजे जनतेचा पर्यायाने राष्ट्राचा विकास कसा होणार ? याचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.’