मऊ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराच्या प्रकरणी एका पाद्य्रासह ५० जणांना अटक

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावते आहे !

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

गुन्हे केल्याने पकडण्यात आल्यावर बहुतेक मुसलमान नेते अशाच प्रकारचे रडगाणे गात असतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र देशातील जनता आता सुज्ञ झाली असल्याने अशा रडगाण्याकडे कुणीही लक्ष देणार नाही !

नैनीताल (उत्तराखंड) येथे मुसलमानांकडून अवैधरित्या २३ सहस्र ७६० चौ. फूट भूमी  विकत घेतल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश

या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मुलाला अमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकरणी अटक करण्यात आल्यावर अभिनेते जॅकी चॅन याने मागितली होती क्षमा !

कुठे मुलाच्या कृत्याविषयी क्षमा मागणारे विदेशी अभिनेते जॅकी चॅन, तर कुठे भारतातील अभिनेते !

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपर्वक भडकावण्यासाठी धर्मांधांकडून अशी कृत्ये केली जात आहेत. याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

आसाममधील बहुतांश मुसलमान धर्मांतरित आहेत ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

धर्मांतराचा धोका ओळखून केंद्र सरकार आता तरी धर्मांतरविरोधी कायदा लागू करणार का ?

लडाखमधून सैन्य माघारी घेण्याच्या भारताच्या मागणीला चीनचा नकार !

भारताच्या भूमीत घुसखोरी करायची आणि वर भारतालाच सुनवायचे, या चिनी उद्दामपणाला भारताने जशास तसे उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ९०० हून अधिक धर्मांध नागरिक पोलिसांच्या कह्यात !

कधीनव्हे ती पहिल्यांदा पोलिसांनी अशा प्रकारे स्थानिक धर्मांधांना कह्यात घेण्याची कारवाई केली, हे चांगलेच झाले; मात्र हे आधीच करणे अपेक्षित होते !

हिंदू त्यांच्या मुलांना धर्माभिमान बाळगण्याचे शिक्षण देत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सध्याची व्यवस्था ‘निधर्मी’असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देणे शक्य नाही. हिंदु राष्ट्रात हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारी स्तरावरूनच केली जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

जनतेला साधना शिकवणेच आवश्यक !

‘निर्गुण ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते.