अपघातास कारणीभूत असणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी !

वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

राज्यसभेतील विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांत अश्रू !

अशा घटना रोखण्यासाठी सभापती नायडू यांनी भावनाशील होण्याऐवजी कठोर होऊन गोंधळ घालणार्‍या संबंधित सदस्यांना निलंबित करून त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेचा खर्च वसूल केला पाहिजे !

मेडक (तेलंगाणा) येथे भाजपच्या नेत्याला चारचाकीच्या डिकीमध्ये बंद करून जिवंत जाळले !

तेलंगाणामधील तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा !

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांच्या विरोधाचा परिणाम !
हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन देवतांच्या अवमानाचा विरोध केल्यास त्याला ईश्‍वराच्या कृपेने यश मिळते, हेच यातून स्पष्ट होते !

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या राजकारण्यांना कायद्याची निर्मिती करण्याची अनुमती देऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या राजकारण्यांना राजकीय पक्षांत स्थान कसे काय दिले जाते ? त्यांना विविध पदे का दिली जातात ?

नास्तिकतावाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी अनुमती द्यावी !

धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणारे भाजपचे श्री. संगठन शर्मा यांचे अभिनंदन ! हिंदु धर्मशास्त्रानुसार सण-उत्सव साजरे करण्याची तळमळ किती हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये आहे ?

वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

मुसलमानांच्या मशिदीमधील नियम तोडण्याचे ख्रिस्ती महिला डॉक्टर धारिष्ट्य करू शकतेे का ? हिंदूंच्या मंदिरात चपला घालून प्रवेश करण्याचे धाडस हिंदू धर्माभिमानशून्य असल्याने केले जात येऊ शकते, हे लक्षात घ्या !

गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करून ‘क्लीन चीट’ दिल्याच्या अहवालाचा पुनर्विचार व्हावा, तसेच दोषींवर कारवाई व्हावी !

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रशासनाच्या गंभीर चुका ठळकपणे दिसून येत असतांना चौकशी आयोगाने सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दोषत्व) दिली आहे.

‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे पत्रकार मनीषकुमार सिंह यांची भूमीच्या वादातून गळा चिरून हत्या

‘हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या भूमीच्या वादातून झाली कि धर्माच्या ?’ याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !