देशात भगवान श्रीरामाच्या नावावर ३ सहस्र ६२६, तर श्रीकृष्णाच्या नावावर ३ सहस्र ३०९ गावांची नावे !

देशातील ६ लाख ७७ सहस्रांपेक्षा अधिक गावांच्या नावांचा अभ्यास करण्यात आल्यावर ही माहिती समोर आली.

काबुल विमानतळाजवळ ५ ‘रॉकेट’द्वारे आक्रमण

या आक्रमणात काही वाहनांची हानी झाली. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

मंदिरांचे सरकारीकरण करून मनमानी पद्धतीने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणार्‍या  तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा निषेध ! तमिळनाडूतील हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !

(म्हणे) ‘भारताची दोन भागांत फाळणी करून एक भाग ख्रिस्त्यांना द्या !’ – आंध्रप्रदेशातील फुटीरतावादी पाद्य्राची मागणी

आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेवर असतांना या फुटीरतावादी पाद्य्राची मागणी सत्यात उतरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक !

लसीचे दोन्ही डोस घेतले, तरी डिसेंबर २०२२ पर्यंत मास्क घालणे आवश्यकच ! – वैद्यकीय तज्ञांचे मत

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत मास्क घालणे अनिवार्यच आहे, असे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘तालिबानला मान्यता न दिल्यास ९/११ सारखे आक्रमण होऊ शकते !’

तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !

(म्हणे) ‘आम्ही सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक स्तरांवर भारतासमवेत काम करण्यास उत्सुक’ ! – तालिबानचा साळसूदपणा

भारत आतंकवाद्यांशी कोणतेही संबंध ठेवत नाही, असे भारताने तालिबानला ठणकावून सांगितले पाहिजे !

Exclusive : भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये !

लंडन येथील मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांचा भारताला सल्ला

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘असुरांशी लढणारे देव, तसेच लढाईत शत्रूला हरवून रामराज्य स्थापन करणारा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना अहिंसावादी मूर्ख समजतात का ? अहिंसावादामुळेच देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे.’