शिवोली येथे रशियाच्या महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे कारण अजूनही गुप्त !

अलेक्झेंड्रा हिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचे अपहरण

मात्र या विमानाचे अपहरण कुणी केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काबुल विमानतळावर नागरिकांना युक्रेनला घेऊन जाण्यासाठी हे विमान उतरले होते. या विमानाने तेथून इराणच्या दिशेने  उड्डाण केले होते.

तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

भारत जोपर्यंत पाकला नष्ट करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता नेहमीच रहाणार आहे, हे लक्षात घ्या !

जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेतील आरोपींविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक खुलासा !

हिंदू आणि ख्रिस्ती इस्लामी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमणे करून हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर  ‘ख्रिस्ती’ ब्रिटिशांनीही हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोघेही हिंदूविरोधी आहेत, हे लक्षात घ्या !

राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेणार्‍या श्री राजपूत करणी सेनेचे अभिनंदन ! मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांच्या अर्पणावर डल्ला मारू पहाणार्‍या काँग्रेस सरकारच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !

कामावर असतांना दाढी ठेवण्याची मागणी करणार्‍या मुसलमान पोलिसाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

एरव्ही भारताला धर्मनिरपेक्ष देश असल्याचे सांगत हिंदूंना विरोध करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा पोलिसांच्या विरोधात का बोलत नाहीत ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

(म्हणे) ‘तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील !’

पाकिस्तानला ‘काश्मीर’ म्हणजे अफगाणिस्तान वाटले का ? अशा पाकला अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ असून त्यासाठी भारताने पावले उचलावीत !

‘सध्याच्या काळात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध आहे !

या प्रारब्धावर मात करण्यासाठी सर्व हिंदूंनी साधना करणे, हाच एकमेव उपाय आहे !