उत्तरप्रदेशातील देवबंद गावात एटीएसचे कमांडो प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय !

देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !

(म्हणे) ‘ब्राह्मणेतरांच्या नियुक्त्या करतांना पूर्वीच्या पुजार्‍यांना काढणार नाही !’ – द्रमुक सरकार

मंदिरांमध्ये कुणाची नियुक्ती करावी, याचा अधिकार हिंदु धर्माचा अभ्यास असणारे धर्माधिकारी आणि संत यांना आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार द्रमुक सरकारला कुणी दिला ?

ज्ञानवापी मशिदीमध्ये पूजा करण्याची अनुमती मिळावी ! – ५ महिलांकडून दिवाणी न्यायालयात याचिका

हिंदूंच्या ५ महिला अशा प्रकारची मागणी करण्याचे धाडस दाखवतात, हे अभिमानास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत !’ – गीतकार मुन्नवर राणा

तालिबान्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्‍यांना आता तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

महाविकास आघाडी सरकार जाऊन महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल ! – डॉ. शालिनीताई पाटील

काही मंत्री जरंडेश्‍वर समूह मोडून काढायला निघाले आहेत. समाजाविषयी काहीही न वाटणारे सरकार पुढल्यावर्षी पायउतार होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजराज्य येईल, असा विश्‍वास जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला.

भारतात रहायची भीती वाटणार्‍यांनी अफगाणिस्तानात जावे ! – भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर

अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही; मात्र ज्या लोकांना भारतात रहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावे.

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन संभाजीनगरसह १४ थांबे घेणार !

मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे. ही रेल्वे संभाजीनगरसह १४ थांबे घेणार आहे.

(म्हणे) ‘काश्मीर वेगळा देश असून भारत आणि पाक यांनी त्यावर नियंत्रण मिळवले !’

खलिस्तानची भाषा बोलणार्‍या माली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! अशा राष्ट्रघातक्यांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्याने अन्यांनाही मोकळीक मिळत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे !

बांगलादेशमध्ये धर्मांध तरुणाकडून शिवमंदिरातील शिवाच्या २ मूर्तींची तोडफोड !

बांगलादेश इस्लामी राष्ट्र असल्याने तेथे अशाच घटना घडणार; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी भारतातही अल्पसंख्य धर्मांधांकडून अशा प्रकारची तोडफोड केली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद !

पाकमध्ये शिया मुसलमानांच्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये बॉम्बस्फोट : ३ जण ठार, तर १५ जण घायाळ

जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करण्याचा प्रयत्न करतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते ! अशा वेळी अन्य मुसलमान त्याचा विरोध करत नाहीत कि त्यांच्याविषयी शोक व्यक्त करत नाहीत !