वर्ष २१०० पर्यंत मुंबईसह भारताच्या किनारपट्टीवरील १२ शहरे पाण्याखाली जाणार !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या अहवालानुसार हवामान पालटाच्या संकटामुळे पुढील ८० वर्षांत म्हणजे वर्ष २१०० पर्यंत भारताच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरे ३ फुट पाण्यासाखाली जाण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १०८ नवीन रुग्ण : ६ जणांचा मृत्यू

सद्य:स्थितीत २ सहस्र ५८ रुग्णांवर उपचार चालू आहेत.

तारकर्ली येथील हानीग्रस्त झालेल्या गणेशमूर्ती शाळेतील मूर्ती ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी जागा उपलब्ध

भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी श्री गणेशाच्या मूर्ती ठेवण्यासाठी तारकर्ली येथील शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

कर्नाटकच्या अधिवक्त्यांची कणकुंबी (कर्नाटक) येथील कळसा धरणाला भेट

कोरोना महामारीमुळे म्हादई प्रश्नावर गोवा शासनाने पूर्वी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली नाही.

पोलिसांना धिरयोंची (बैलांच्या झुंजींची) पूर्वकल्पना देऊनही बाणावली येथे ३ ठिकाणी धिरयोंचे आयोजन !

कायदे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत. ज्यांचे हात वरपर्यंत पोचले आहेत, त्यांना मनाप्रमाणे वागता येते का?

सातारा शहरातील काही भागांतील रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले !

काही मासही झालेले नसतांना रस्त्यावरील खड्डे पुन्हा उखडले जाणे गंभीर आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांकडून पैसे वसूल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच जनतेची अपेक्षा !

राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शिवव्याख्याते कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संकल्प सभेचे आयोजन !

ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमांतून यापुढे विविध उपक्रम राबवून कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, असा संकल्प विविध संघटनांनी या संकल्प सभेत केला.

भाजपच्या ‘रस्ता बंद’ आंदोलनानंतर बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ

रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले नव्हते का ?

लोकांनी अधिक संख्येने एकत्र येऊन साजरे केले जाणारे कार्यक्रम किंवा समारंभ टाळावे ! – डॉ. उत्कर्ष बेतोडकर

जर लोकांनी कोरोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू शकते.

भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सी नेमणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात इतर २-३ ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या.