गोव्यातून पुण्यात आलेला विदेशी मद्याचा साठा जप्त !

महाराष्ट्रात गोवा राज्यातील मद्यविक्रीस प्रतिबंध आहे. तरीही अवैधरित्या मद्याची वाहतूक करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकनाथ लोके याला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा आणि शहर युवासेनेच्या वतीने पूरग्रस्त महिलांना साडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, वैभव जाधव, पूनम पाटील, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते. 

हेटी देशातील भूकंपामध्ये ३०४ जणांचा मृत्यू

भूकंपामुळे ८६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर ७०० घरांची हानी झाली आहे. अमेरिका, चिली आदी देशांनी या संकटकाळात हेटीला साहाय्य करण्याचे घोषित केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेला आतंकवादी बुरहान वानी याच्या वडिलांनी केले ध्वजारोहण !

आतंकवाद्यांच्या वडिलांनी ध्वजारोहण करण्याच्या वृत्ताला नाहक प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांनी ध्वजारोहण केल्याचे वृत्त का दाखवत नाहीत ?

तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारची शरणागती !

तालिबानमधील दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर हा राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासमवेत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली याच्याकडे राष्ट्रपती गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे.

जोपर्यंत चीनवर आपण अवलंबून रहाणार, तोपर्यंत त्याच्यासमोर झुकावे लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

केंद्रातील भाजप सरकारने सरसंघचालकांच्या या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !

७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची पाक आणि चीन यांना चेतावणी !

संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

(म्हणे) ‘१४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून घोषित करून भारत धार्मिक द्वेष पसरवत आहे !’ – पाकचा आरोप

१४ ऑगस्ट पाकचा स्वातंत्र्यदिन असल्याने पाकला मिरच्या झोंबणारच; कारण हे स्वातंत्र्य १० लाख हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलत्कार करून त्याने मिळवले आहे आणि तेच भारताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे !

अविवाहित तरुणींनी केवळ मजा मारण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोचलेला नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

भविष्यात अशी स्थिती येऊ नये; म्हणून शासनकर्त्यांनी समाजाला साधना शिकवून त्यांच्यामध्ये संयम आणि नैतिकता निर्माण केली पाहिजे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने जनतेला माणुसकी शिकवली नाही. परिणामी देश सर्वच बाबतीत परिसीमेच्या अधोगतीला पोचला आहे.’