अखेर अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगर पंचायत म्हणून घोषित !

हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी मागील ४३ दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण चालू होते.

वाराणसी येथे धर्मांध प्रियकराकडून हिंदु तरुणीच्या वडिलांची हत्या !

‘लव्ह जिहाद’चे धक्कादायक प्रकरण
विवाहाला विरोध केल्याने तरुणीच्याच साहाय्याने केले कृत्य !

अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन  

आंध्रप्रदेशात धर्मांतरितांनाही अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठीचे लाभ मिळणार !

बेळगाव (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन हिंदु मुलीची हत्या !

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

राज्यसभेत गोंधळ घालणारे तृणमूल काँगेसचे ६ खासदार निलंबन

राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले.

पाकच्या पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान आता भाड्यावर देण्यात येणार

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिहादी पाकला वाचवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निवासस्थान रिकामे करण्याची आली पाळी !

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

जर धर्मांध अल्पसंख्य असतांनाही बहुसंख्य असणार्‍या हिंदूंचा छळ करतात, तर ते उद्या बहुसंख्य झाल्यास हिंदूंचे अस्तित्वच शिल्लक रहाणार नाही, हे हिंदू लक्षात घेतील का ?

आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि तंज्ञत्रान साहाय्य रोखण्यासाठी प्रयत्न करणार !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करतांना भारत आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि आक्रमणासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रे यांना आळा घालण्यासाठी काम करेल, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी सांगितले.

केवळ विवाहासाठी धर्मांतर करणे अयोग्यच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही. धर्म आस्थेचा विषय आहे आणि तो आपली जीवनशैली दर्शवतो.

कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्ववत्

अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.