‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. ती येथे देत आहोत.

शासकीय अधिवक्त्याच्या शुल्कासाठी प्रत्येक सुनावणीसाठी शासन देणार अडीच लाख रुपये

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बोलावून पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे येथील अभियंता अनंत करमुसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हाड आणि शासन यांच्या विरोधात खटला प्रविष्ट केला आहे.

अनेक मोठ्या देशांनी कोरोना मृतांचा आकडा लपवला !

कोरोना काळात अनेक देशांनी अनेकांच्या मृत्यूंच्या आकडेवारीची नोंदच केलेली नाही. अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इन्स्टिट्यूट’ने एका विश्‍लेषणात केला आहे.

लसीकरणाचे सुनियोजन हवे !

गेल्या दीड वर्षापासून भारताला भेडसावणारी भीषण समस्या म्हणजे कोरोना ! कोरोनाच्या २ लाटांचा सामना करता करता भारताने जीवित आणि वित्त हानीही अनुभवली. कोरोनाचे थैमान काही थांबायचे नाव घेत नाही आणि त्याला प्रतिबंधात्मक अशा उपाययोजनाही अपुर्‍याच पडत आहेत.

हिंदूंनी एकत्र लढल्यास निश्‍चितच आपला विजय होणार ! – रमेश सोलंकी

‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात मी याआधी तक्रार केली होती. त्यानंतर हिंदु जनजागृती समिती माझ्या समवेत उभी राहिली. मी तक्रार मागे घेतली नाही. दुसर्‍याच दिवशी ट्विटरवर ‘नेटफ्लिक्स’वर बंदी आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण किनारपट्टीवर सतर्कतेची चेतावणी !

हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला १६ आणि १८ मे या दिवशी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सिद्ध रहाण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री

हिंदु धर्माच्या विरोधात निश्‍चितच मोठे षड्यंत्र कार्यरत आहे. हिंदु सनातन धर्म अतिशय पुरातन असून त्याला मानणारे लोक बहुसंख्य आहेत. हे काही धर्मविरोधकांना रूचत नसल्याने हिंदु धर्म संपुष्टात आणण्यासाठी चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या माध्यमांतून हिंदूंच्या मनावर आघात…….

मानसिक आधाराची आवश्यकता !

सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्‍या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.