चीन आणि भारत यांच्यातील शत्रुत्वामुळे आशियामध्ये होत आहे पालट !
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
मी अमेरिकेचे राष्ट्राध्यपद सोडल्यानंतर जगभरात अमेरिकेचा प्रभाव अल्प होत आहे. अमेरिका काहीच करत नाही. माझे मित्र मॅक्राँन चीनमध्ये गेले.
चीनमध्ये शून्य कोविड धोरणाचे प्रणेते ली किंअंग हेच आहेत. ही योजना अयशस्वी झाली, तरीही केवळ शी जिनपिंग यांच्या विश्वासातील असल्याने त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले आहे.
अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्या या कटकारस्थानाचा अनुभव भारतानेही घेतलेला आहे. येथे काट्याने काटा काढला जात असेल, तर ते भारतासाठी चांगलेच आहे, इतकेच म्हणावे लागेल !
२५ फेब्रुवारी या दिवशी आपण ‘शी जिनपिंग यांचे घातकी विस्तारवादी धोरण, शी जिनपिंग यांचा शासनकाळ एकाधिकारशाही आणि आव्हान न देण्याजोगा असलेला आणि चीनचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि त्याचा परिणाम’, ही सूत्रे वाचली. आज हा या लेखाचा अंतिम भाग ….
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.
भारताकडे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता असली, तरी चीनकडे असलेल्या शस्त्रांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगालाच याचा धोका आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.
शी जिनपिंग यांनी रशियाला अशा प्रकारचे आवाहन करण्यासह स्वतःकडे पाहून ते शेजारी देशांसमवेत काय करत आहेत, याचाही विचार करायला हवा !
भारताने चीन आणि जिनपिंग यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणेही आवश्यक आहे. त्यासाठी चीनच्या मालावर सरकारने कठोर निर्बंध आणणे आणि भारतियांनी थेट बहिष्कार घालणे. नाक दाबून तोंड उघडते आणि चीनलाही हीच भाषा समजते, हे सरकारने आता तरी लक्षात घ्यावे !