चिनी मुसलमानांनी चिनी परंपरा आणि समाज यांच्यानुसार स्वतःत पालट करावा !
भारतातील एकही शासनकर्ता भारतातील मुसलमानांना अशा प्रकारचे आवाहन करण्याचे धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
भारतातील एकही शासनकर्ता भारतातील मुसलमानांना अशा प्रकारचे आवाहन करण्याचे धाडस करू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राचे माजी संपादक डेंग यूवेन यांच्या मते, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी जिनपिंग कोरोनाविषयी बोलणे टाळत आहेत.
काश्मीरचा प्रश्न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !
चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.
शी जिनपिंग यांना तीनदा आणि आयुष्यभरच चीनचे सर्वेसर्वा म्हणून रहाण्याची इच्छा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जे केले, नेमके तेच शी जिनपिंग करू इच्छित आहेत. ते स्वत:ला चीनचे युगपुरुष समजतात आणि त्यांना वाटते की, तेच चीनला महाशक्ती बनवू शकतील. ते हे करू शकतील कि नाही, हा भाग वेगळा !
चीनच्या राष्ट्रपतींच्या या बोलण्यावर लहान मुल तरी विश्वास ठेवील का ?
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना थेट धमकी
काश्मीरविषयी भारत कधी अशी स्पष्ट भूमिका घेतो का ?
चीन अशा प्रकारची दादागिरी करणार असेल, तर सर्व जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी चीनवर बहिष्कार घातला पाहिजे !
शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे !