महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शब्द मी देतो. धर्माचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे.

महाराष्ट्रात ‘सी.एम्. डॅशबोर्ड’ यंत्रणा चालू !

राज्यशासनाची ही यंत्रणा स्वागतार्ह आहे. याने एकूणच सरकारची फलनिष्पत्ती वाढण्यास साहाय्य होईल, यात संशय नाही;

तुमकुरू (कर्नाटक) : शाळेतील मुलींच्या शौचालयावर मुसलमान तरुणांकडून दगडफेक !

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात मुसलमानांना राजाश्रय असल्यासारखेच वातावरण असल्याने ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला’, अशीच परिस्थिती झाली आहे.

Revanth Reddy : ‘माझ्या कुटुंबियांविरुद्ध बोललात, तर नागडे करून रस्त्यावर चोप देईन !’

‘मी मुख्यमंत्री आहे म्हणून गप्प बसीन’, असे समजू नका. मी तुम्हाला नागडे करून चोप देईन. माझ्या आज्ञेनुसार तुम्हाला मारण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतील.

John Abraham On Minority : भारतात अल्पसंख्य सुरक्षित ! – अभिनेते जॉन अब्राहम

मी अल्पसंख्यांक आहे; परंतु भारतात मला नेहमीच सुरक्षित वाटले आहे, असे विधान अभिनेते जॉन अब्राहम यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत केले.

Banned Dancing On Indian Songs : पाकच्या महाविद्यालयांत भारतीय गाण्यांवर नृत्य करण्यास बंदी

पाकच्या पंजाब प्रांतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय गाण्यांवर नाचण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पंजाब उच्च शिक्षण आयोगाने सरकारी आणि खासगी दोन्ही महाविद्यालयांसाठी लागू केला.

Ban Non-Hindus In Kedarnath Temple : केदारनाथमध्ये अहिंदूंवर बंदी घालण्याची सिद्धता !

काही अहिंदु घटक केदारनाथ धामच्या पावित्र्याला धक्का पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक तिथे मांस, मासे आणि दारू देण्यासारख्या कामांमध्ये गुंतलेले आहेत, ज्यामुळे धामच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे.

पन्हाळागडावर पर्यटकांकडून तटबंदी उद्ध्वस्त !

पन्हाळागडावर पर्यटकांकडून अशी कृती होणे दुर्दैवी आहे ! पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गडाच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

Anil Deshmukh On Aurangjeb Tomb : (म्हणे) ‘बाबरी मशिदीचा व्रण ताजा असतांना औरंगजेबाची कबर उखडण्याचे वक्तव्य अयोग्य !’ – अनिल देशमुख, नेते, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

हिंदुद्वेष्ट्या आक्रमणकर्त्यांविषयी कळवळावाटणारे नेते आणि त्यांचा पक्ष यांना हिंदूंनी मते का द्यावीत ?

औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करू ! – विहिंप आणि बजरंग दल

अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे, असेच विहिंप, बजरंग दल यांच्यासमवेतच सर्वत्रच्या राष्ट्र आणि हिंदु धर्म प्रेमी संघटना अन् जनता यांना वाटते !