आज वाशी येथे बजरंग दलाचे आंदोलन !
औरंगजेबाची कबर उखडून काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दल, नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे १७ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे.
औरंगजेबाची कबर उखडून काढण्याच्या मागणीसाठी बजरंग दल, नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे १७ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे.
गोव्यात खाण व्यवसाय पूर्णपणे चालू करण्यामध्ये येणार्या अडचणी सोडवण्यासाठी उच्चस्तरीय मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.
केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.
शिक्षण क्षेत्रात असे प्राध्यापक असतील, तर भावी पिढी काय घडणार ? आणि देश महासत्तेकडे तरी कशी वाटचाल करणार ?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.
आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.
मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. या कारवाईच्या वेळी कह्यात घेतलेल्या मद्याची न्यायालयाच्या आदेशानंतर विल्हेवाट लावली जाते.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १० ते १७ मार्च अर्ज भरणे, १८ मार्च अर्जांची पडताळणी, २० मार्च अर्ज मागे घेण्याचा दिवस आणि २७ मार्च या दिवशी मतदान होईल.
डिचोली येथे १६ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या एका मोठ्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.