विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवण्यासाठी सरकार कटीबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवतांना सरकारला सार्थ अभिमान वाटतो.
‘अक्षय पात्र फाऊंडेशन’च्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार पुरवतांना सरकारला सार्थ अभिमान वाटतो.
शिवनेरीवर साजर्या होत असलेल्या शिवजयंतीच्या सिद्धतेसाठी १६ मार्चला गडावर आलेल्या ४० ते ५० शिवभक्तांवर मधमाशांनी आक्रमण केले.
महाराष्ट्र ही संत, शूर-वीर यांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकर्याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणार्या बोगद्याचा मार्ग पालटण्यात आला आहे.
आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काही जणांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये घेतले आहे. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही
इस्लामी आतंकवाद जगासाठी चिंतेचे एक प्रमुख कारण आहे. बांगलादेशात हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि इतर लोक बर्याच काळापासून दुर्दैवी छळ, हत्या यांचा सामना करत आहेत.
रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पोलंड कृतज्ञ आहे. पंतप्रधान मोदी यांनीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना अण्वस्त्रेे वापरू नयेत, यासाठी तयार केले होते.
लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !
काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.