सिंहगड रस्त्यावरील ‘नंबरप्लेट’ बसवणारी २ केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना त्रास !

नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?

‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ एप्रिलपासून गोव्यातील ५ सहस्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार

गोव्यात पहिल्यांदाच ‘अक्षय पात्र फाऊंडेशन’ ही संस्था सरकारी आणि सरकार अनुदानित शाळांमधील सुमारे ५ सहस्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवणार आहे.

देहली-गोवा गोमांसाच्या तस्करीचे जाळे उघडकीस !

मडगाव रेल्वेस्थानकावर काही दिवसांपूर्वी ‘चिकन’ असे लिहिलेल्या गोणीत (पार्सलमध्ये) कुजलेले गोमांस आढळल्याने देहली ते गोवा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या गोमांसाच्या तस्करीचे जाळे उघडकीस आले आहे.

मंगळुरूजवळ बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघड : १०० किलो गोमांस जप्त !

मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्‍या सत्ताधारी काँग्रेसच्या राज्यात असे घडणे, यात काय आश्चर्य ?

विरार येथे घराला लागलेल्या आगीत इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक !

विरार येथील एक शिक्षिका इयत्ता १२ वीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणीसाठी घरी घेऊन आली होती. मात्र रात्री घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.

जळगाव येथे ४ भुकेल्या बैलांना कत्तलीसाठी पायी नेणार्‍या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !

अशांवर कठोर कारवाई करायला हवी !

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक !

मुंबई – बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये काही मद्यपींनी मद्याच्या नशेत आग लावली

औरंगजेबाची कबर शासनाने लवकर काढून टाकावी, अन्यथा कारसेवा करून कबर काढू !

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काढावी. याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी म्हणजे १७ मार्च या दिवशी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन देणार आहोत…

अक्कलकोट येथील गावात औरंगजेबाच्या चित्राचे स्टेटस ठेवल्यामुळे १४ जणांवर गुन्हा नोंद !

अक्कलकोट येथील एका गावामधील काही लोकांनी भ्रमणभाषवर औरंगजेबाच्या चित्राचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी असे स्टेटस ठेवल्यामुळे १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पानीपत (हरियाणा) येथे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार ! – जयकुमार रावल, राजशिष्टाचारमंत्री

पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.