बांगलादेशात हिंदु तरुणीचे अपहरण, विवाह, धर्मांतर आणि हत्या !
जे मुसलमानबहुल बांगलादेशात होते, तेच बहुसंख्य हिंदु असणार्या देशातही हिंदु तरुणींच्या संदर्भात होते !
जे मुसलमानबहुल बांगलादेशात होते, तेच बहुसंख्य हिंदु असणार्या देशातही हिंदु तरुणींच्या संदर्भात होते !
बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्यातील बोयलवीर गावामध्ये २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु तरुण बबलू चंद्र शिल याचे इस्लामी कट्टरवाद्यांनी अपहरण केले.
बांगलादेशातील राजशाही येथील एका चर्चमध्ये महंमद गोलाम चौधरी नावाच्या मुसलमान तरुणाने कुराण ठेवल्याचा आरोप आहे. चर्चमध्ये कुराण पाहिल्यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
मुसलमानबहुल बांगलादेश आणि पाकिस्तान येतील अल्पसंख्यांक हिंदू भारताकडे आशेचा किरण म्हणून पहात असतात. त्यांना भारताकडून अशी वागणूक मिळणे अपेक्षित नाही !
भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी काही करणार का ?, असा प्रश्न हिंदूंच्याही मनात उपस्थित होत आहे !
याविषयी सरकार बांगलादेशला जाब विचारणार का ?
इस्लाममध्ये मूर्तीपूजा हराम असल्याने भारताच्या गेल्या १ सहस्र २०० वर्षांच्या इतिहासात मुसलमान आक्रमकांकडून आणि नंतर बाटलेल्यांकडून हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे यांची तोडफोड होतच आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच पालटू शकते !
पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापन होणे आवश्यक आहे !
भारतातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्या हिंदूंच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, तर बांगलादेशात अल्पसंख्य असणारे हिंदू मुसलमान मुलींवर प्रेम करत असल्यास बहुसंख्य मुसलमान त्यांचे धर्मांतर करतात !
लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यामध्ये तिस्ता बाजार परिसरातील शिवमंदिरावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले.