मंदिरांच्या जत्रा, उत्सव यांमध्ये हिंदूंखेरीज इतरांना दुकाने लावण्यास अनुमती देऊ नका !

मार्च आणि एप्रिल या मासांमध्ये सर्व देवस्थानांच्या धार्मिक जत्रांना प्रारंभ होतो. या वार्षिक जत्रांना लाखो भक्त उपस्थित रहातात. अशा वेळी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो.

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमोपचार शिबिराला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिंचवड येथील गोखले सभागृहामध्ये ‘आपत्काळासाठी संजीवनी असणारा प्रथमोपचार’ शिकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते.

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींनी घरी जाऊन दिला भारतरत्न पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.

भंडारा येथे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची जुमदेव महाराजांच्या सेवकांची मागणी !

नवधर्माची शिकवण देणारे बाबा जुमदेव महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी बाबा जुमदेव महाराज यांच्या सेवकांनी केली आहे.

प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘भक्ती सोहळा’ !

इंदूरनिवासी थोर संत तथा सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ३१ मार्च या दिवशी येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘भक्ती सोहळा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापिठातील वसतीगृहात प्राथमिक सुविधांची वानवा, विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !

वसतीगृहामध्ये प्राथमिक सुविधांची वानवा असणे, हे संतापजनक आहे. याकडे दुर्लक्ष करणार्‍या असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १२ आतंकवाद्यांना वाचवण्याचे काम केले ! – राम सातपुते, भाजपचे सोलापूर येथील उमेदवार

मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे यांनी आतंकवाद प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील १२ आतंकवाद्यांना वाचवत तुष्टीकरणाचे राजकारण केले, असा आरोप सातपुते यांनी केला आहे

कुर्ला (मुंबई) येथे अमली पदार्थ विकणार्‍या १० आरोपींना अटक !

१२६ किलो अमली पदार्थासह ३ कोटी ४६ लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त

पवना नदीत राडारोडा टाकणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

आज भुजबळांवरील आरोपांविषयी परत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिनांक मिळत नव्हता.