पदवी परीक्षेत हिंदी विषयाच्या २ पॅटर्न पेपरला दिल्या समान प्रश्नपत्रिका !

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या गलथान कारभारामुळे पदवी परीक्षेत ३ एप्रिल या दिवशी गोंधळ उडाला.

पी.एम्.पी.च्या प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ !

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पी.एम्.पी.) वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींची वाढ झाल्याने तिकीट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नात ७८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सनातनच्या साधिका सौ. लीला निंबाळकर यांना ‘सातारा रत्न’ पुरस्कार घोषित !

येथील सनातनच्या साधिका तथा माजी नगरसेविका सौ. लीला अरुण निंबाळकर यांना ‘सातारा रत्न’ पुरस्कार घोषित झाला आहे. ‘माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार ..

भाविकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या ३ मुसलमानांवर गुन्हा नोंद !

हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला.

गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४ वे मठाधीश श्री श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेरस्वामीजी यांचे ६ ते ९ एप्रिल अक्षता मंगल कार्यालयात प्रवचन ! – करुणाकर नायक

गोवा येथील गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४ वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचे प्रथमच करवीरनगरीत आगमन होत आहे.

आरोग्य केंद्रांसह रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष चालू ! – कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी

वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतेमुळे उन्हात फिरणार्‍या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी तीव्र उन्हात फिरू नये, तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

मालगुंड (रत्नागिरी) येथे ६ आणि ७ एप्रिलला ‘कोमसाप’चे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

‘सिमी’ संघटनेवर बंदी : केंद्रशासनापाठोपाठ राज्यशासनानेही काढले आदेश

बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

अभिनेते रणदीप हुडा यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भेट !

सावरकर क्रांतीकारकांना प्रेरणा देत राहिले आणि आज इतक्या दशकांनंतरही त्यांच्या विचारांची समर्पकता तेवढीच आहे.

The Kerala Story On Doordarshan : केरळच्या हिंदुद्वेषी मुख्यमंत्र्यांचा विरोध डावलून दूरदर्शनवर दाखवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती.